शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली

By admin | Updated: August 21, 2014 23:47 IST

सध्या उन्हाळ्यासारखी कडक उन्ह तापू लागली असून पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहेत.

मारोडा : सध्या उन्हाळ्यासारखी कडक उन्ह तापू लागली असून पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहेत. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला पावसाळा शेतकऱ्यांसाठी जीवनई ठरत असतो. परंतु यावर्षी पावसाअभावी धान उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. हेमंत वाळके नामक शेतकऱ्याने याविषयी माहिती दिली. तो म्हणाला, पहिल्या पेरणीत धान बियाणे उगवलेच नाहीत. त्यामुळे त्याने पुन्हा पऱ्हयाची पेरणी केली. या परिसरात केवळ एकदाच साधारण मोठा पाऊस झाला. त्यामुळे फार कमी शेतकऱ्यांची रोवणीची कामे झाली. सकाळी शेतकरी जागा होतो तेव्हा त्यांना प्रखर सूर्यप्रकाश पडलेला दिसतो. पाऊस नाही, शेतात पाणी नाही. काहींचे पऱ्हे नाही. रोवण्या जागच्या जागी खोळंबल्या. यावर्षी सार्वत्रिक पाऊस पडलाच नाही. कुठे पडला तर कुठे नाही. एकंदर स्थिती गंंभीर होत आहे. पावसाअभावी रोवण्या थांबल्या आहेत. त्यामुळे शेतमजुरही फारसे उत्साही नाहीत. याचे परिणाम शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत आहे. हाती पैसा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके, स्कूल बॅग नाही. रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी व शेतमजूर वर्ग फार अडचणीत आलेला आहे. त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत (वार्ताहर)