शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

विवेकानंद महाविद्यालयात विषमुक्तशेतीवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST

भद्रावती : येथील विवेकानंद महाविद्यालयातील पर्यावरण विभाग, योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्रमंडळ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने शुक्रवारी ...

भद्रावती : येथील विवेकानंद महाविद्यालयातील पर्यावरण विभाग, योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्रमंडळ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने शुक्रवारी एकदिवसीय संयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जीवाणूयुक्त मातीतून विषमुक्त शेतीकडे या अभियानांतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे तर कृषितज्ज्ञ कोमलसिंग चौहाण, टी. के. भोलाने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अनेक वर्षांपासून रासायनिक खते, औषधे आणि तणनाशकांच्या अतिवापरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सेंद्रिय, जैविक औषधांचा वापर करून शेतजमिनीची उत्पादन क्षमता वाढवावी, याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी योद्धा संन्यासी मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, सचिव माधव कवरासे, अण्णा कुटेमाटे, बबन शेंबळकर यांच्यासह भद्रावती परिसरातील शेतकरी, पालक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

180921\img_20210918_133028.jpg

विवेकानंद महाविद्यालयात विषमुक्त शेती या विषयावर कार्यशाळा संपन्न