शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

लोकमान्य व लोकशाहीरांचे कार्य सदैव प्रेरणादायी -अहीर

By admin | Updated: August 3, 2016 01:56 IST

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुढारी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वाणी

चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुढारी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून भारतीय जन मानसात ब्रिटीशाविरुद्ध असंतोष प्रदिप्त करण्याचे महान कार्य करून देशाच्या स्वातंत्र्यात भरीव योगदान दिले. त्यांच्या प्रखर राष्ट्रभिमानी वृत्ती व कृतीतून प्रेरणा घेवून असंख्यांनी स्वातंत्र्याचा लढा प्रखरपणे लढला. अशा महान स्वातंत्र्य योद्ध्याचे स्मरण करतानाच त्यांनी भारतीय जनतेला दाखविलेल्या राष्ट्रवादी विचाराचा वारसा जतन करून त्यांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करावी व स्वातंत्र्य भारताच्या विकासात योगदान देत देशाची महाशक्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. १ आॅगस्ट रोजी स्थानिक कस्तुरबा चौकातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी लोकमान्य टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस ना. अहीर यांनी माल्यार्पण करून त्यांच्या असामान्य कार्याचे याप्रसंगी स्मरण केले. कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, जिल्हा सचिव राहूल सराफ, भाजयुमोचे महानगर उपाध्यक्ष मोहन चौधरी, राजू येले, राजू घरोटे, विकास खटी, राजेंद्र कागदेलवार, केशव लांजेवार, अशोक सोनी, खनके आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)