शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

लोकमान्य व लोकशाहीरांचे कार्य सदैव प्रेरणादायी -अहीर

By admin | Updated: August 3, 2016 01:56 IST

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुढारी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वाणी

चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुढारी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून भारतीय जन मानसात ब्रिटीशाविरुद्ध असंतोष प्रदिप्त करण्याचे महान कार्य करून देशाच्या स्वातंत्र्यात भरीव योगदान दिले. त्यांच्या प्रखर राष्ट्रभिमानी वृत्ती व कृतीतून प्रेरणा घेवून असंख्यांनी स्वातंत्र्याचा लढा प्रखरपणे लढला. अशा महान स्वातंत्र्य योद्ध्याचे स्मरण करतानाच त्यांनी भारतीय जनतेला दाखविलेल्या राष्ट्रवादी विचाराचा वारसा जतन करून त्यांनी दाखविलेल्या मार्गाने वाटचाल करावी व स्वातंत्र्य भारताच्या विकासात योगदान देत देशाची महाशक्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. १ आॅगस्ट रोजी स्थानिक कस्तुरबा चौकातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी लोकमान्य टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस ना. अहीर यांनी माल्यार्पण करून त्यांच्या असामान्य कार्याचे याप्रसंगी स्मरण केले. कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, जिल्हा सचिव राहूल सराफ, भाजयुमोचे महानगर उपाध्यक्ष मोहन चौधरी, राजू येले, राजू घरोटे, विकास खटी, राजेंद्र कागदेलवार, केशव लांजेवार, अशोक सोनी, खनके आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)