शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कृषी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

By admin | Updated: July 13, 2017 00:45 IST

आपल्या विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले.

मागण्याची पूर्तता करावी : शेतकऱ्यांची कामे प्रलंबितलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : आपल्या विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले. याची शासनाने दखल घेतली नसल्याने आता कृषी कर्मचाऱ्यांनी शेतीच्या हंगामात काम बंद आंदोलन सुरू केल्याने शासनासमोर पेच उभा ठाकला आहे.कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा, आकृतीबंद तयार करताना संघटनेस विचारात घेण्यात यावे, कृषी सहाय्यकाचे पद्नाम कृषी अधिकारी करण्यात यावे, कृषी सहाय्यकामधून कृषी पर्यवेक्षकांची १०० टक्के पदोन्नतीने करण्यात यावी, पदोन्नती करताना असलेली परीक्षेची अट काढण्यात यावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्ष कालावधी हा शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासीत प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा, आंतरविभागीय बदली बाबतचा प्रस्ताव मंत्रालयात स्तरावर दोन वर्षांपासून प्रलंबीत असून संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकाचे मनोधर्य खचत आहे आदी मागण्या संदर्भात मागील एक महिण्यापासून कृषी सहायकाचे आंदोलन सुरू आहे. या मागण्या संदर्भात शासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने कृषी सहाय्यकांनी मागील दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना कृषी सहायकांकडून मार्गदर्शन करण्यात येते तसेच काही योजनामधून बियाणाचे वाटप करण्यात यावे. काम बंद आंदोलनामुळे शेतकरीही अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.