शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नागरिकांच्या अंत्यविधीसाठी भद्रावती नगरपालिकेकडून लाकडाचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:07 IST

जीवन कितीही धकाधकीचे आणि संघर्षाचे गेले तरी आयुष्याचा शेवट गोड व्हावा, अशीच साऱ्यांची आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अपेक्षा असते. परंतु, नशिबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा, निराश्रीत व गरिबीचे जीवन येतात.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी: गरिबांना होत आहे मदत

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती: जीवन कितीही धकाधकीचे आणि संघर्षाचे गेले तरी आयुष्याचा शेवट गोड व्हावा, अशीच साऱ्यांची आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अपेक्षा असते. परंतु, नशिबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा, निराश्रीत व गरिबीचे जीवन येतात. अशा गोरगरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी येथील पोलिकेतर्फे अंत्यसंस्काराच्या साहित्यातील लाकडू दान देत मागील वर्षभरापासून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे समाजातील गोरगरीब, दारिद्र्यरेषेखालील परिवारांना शेवटच्याक्षणी का होईना, पालिका नाथ म्हणून उभी राहात असून, मागील वर्षभरात ५० कुटुंबाना ही मदत करण्यात आली आहे.जगणं, मरणं एका श्वासाचं अंतर असल तरी आज पैसा, वैभव व प्रतिष्ठेच्या मागे जग धावताना दिसते. या आभासी जगात धडपडताना काहींना आपल्या सग्यासोयऱ्यांचाही विसर पडतो. इतकेच काय तर जन्मदात्या आईवडिलांनाही अनाथाश्रमाच्या पायºया चढाव्या लागतात. तर काहींना आयुष्यात अपघाताने एकटेपण येते. तेव्हा आयुष्यात केलेली धावपळ, मिळविलेले वैभव आणि संपती सारे निरर्थक ठरते. अशावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारीही दुसºयांच्या खांद्यावर येऊन पडते. अंत्यसंस्काराचे साहित्य खरेदी करायला आलेल्यांना पैसे मोजावे लागतात. त्यातही काहीवेळा तडजोड करण्याची वेळ येते. हीच परिस्थितीलक्षात घेत पालिका प्रशासनाने मागील एक वर्षापूर्वी ठराव घेवून अशा गोरगरिबाला अंत्यविधीसाठी मयतीच्या सामुग्रीत तीन मन लाकडी काड्या देवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा निर्णय घेतला.शहरातील भद्रनागस्वामी देवस्थान परिसरातील शहराच्या मध्यभागी असलेल्या ताजुद्दीन टिंबर मार्ट यांच्याकडे सदर सामुग्री देण्याचे कंत्राट पोलिकेतर्फे देण्यात आले असून, गोरगरीब कुटुंब या पालिकेच्या उपक्रमाचा लाभ घेत आहे. पालिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.