शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

पाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST

पळसगाव वनपरिक्षेत्र सर्वात जास्त जंगलाचा भाग आहे. त्यामुळे वानर, अस्वल, वाघ, माकडे, हरण यासह अन्य जंगली प्राण्यांचा वावर असतो. ...

पळसगाव वनपरिक्षेत्र सर्वात जास्त जंगलाचा भाग आहे. त्यामुळे वानर, अस्वल, वाघ, माकडे, हरण यासह अन्य जंगली प्राण्यांचा वावर असतो. या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागाने पाणवटे तयार करण्याची गरज आहे. यावर्षी सर्वात कमी पाऊस झाला असल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवत आहे. मानवी वस्त्यावर, वाडी-तांड्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीतही वन्यप्राण्यांसाठी नागरिक घराबाहेर पाणी ठेवत असल्याने वन्यप्राणीही पाण्याचा आसरा घेत आहेत. वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. काही दिवसांपूर्वीच पाण्याच्या शोधात असलेल्या वाघाने गावालगत एका जनावरावर हल्ला केला होता. त्यामुळे पाण्यासाठी पाणवठे उभारण्याची गरज आहे. या पाणी टंचाईच्या काळात या प्राण्यांना सहकार्य करण्याचे आवाहन वन्यजीव मित्रांकडून करण्यात येत आहे.