शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

माणिकगडच्या जंगलात होते पांढऱ्या वाघाचे वास्तव्य ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST

कोरपना : माणिकगड च्या जंगलात आज वाघांचे प्रमाण नगण्य आहे. मात्र एकेकाळी या जंगलात पांढऱ्या वाघाचे अस्तित्व होते याची ...

कोरपना : माणिकगड च्या जंगलात आज वाघांचे प्रमाण नगण्य आहे. मात्र एकेकाळी या जंगलात पांढऱ्या वाघाचे अस्तित्व होते याची माहिती काराई - गोराई परिसर व टेकडी बाबतचा इतिहास पट उलघटताना सांगण्यात येणाऱ्या आख्यायिकेवरून होते आहे.मात्र याबाबत कुठलेही अधिकृत स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नाही. वा वनविभागाकडे तशी नोंद ही नाही.त्यामुळे पांढऱ्या वाघाचे अस्तित्व होते की नाही यावरचे गूढ कायम आहे.

अठराव्या शतकात भारतात जेमतेम ५० पांढरे वाघ होते अशी जुन्या गॅझेटियरमध्ये नोंद आहे. पांढरा वाघ हा बंगालच्या वाघाचा रंगद्रव्य आहे. आज घडीला ज्याची सुंदरबन प्रदेशातील मध्य प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिसा राज्यातील जंगलात वेळोवेळी नोंद केली जाते. अशा बंगाल च्या वाघाला काळ्या रंगाचे पट्टे असते.मात्र त्यात पांढरा किंवा जवळ पांढरा कोट असतो. भुतिया किंवा अमानवी शक्तीचे वाहक या लोकांच्या गैरसमजुतीमुळे पूर्वी या पांढऱ्या वाघांना जंगलातून शोधून शोधून संपवून टाकले. मुळातच निसर्गात जगण्यासाठी धडपडणाऱ्या या जीवांना गैरसमजामूळे अनेक जंगलातून नामशेष व्हायला वेळ लागली नाही. आज जे काही पांढरे वाघ आहेत सुंदरबन प्रदेश तसेच बऱ्याच झु पार्क मध्ये च असून जगण्याची तगण्याची धडपड करत आहे. पकडीगुद्दम धरणासमोर असलेल्या टेकडावर

आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले काराई - गोराई देवस्थान आहे. या ठिकाणी अवाढव्य असे मोठ मोठे एकजीव पाषाण आहे. त्याला ते धार्मिक मान्यतेनुसार पूर्वापार काळापासून पूजतात. दर तीन वर्षांनी या स्थानी पूजन केले जाते. त्यात परिसरातील ४५ गावातील नागरिक सहभाग घेतात. त्यामुळे धार्मिक दृष्टीने या स्थळाला महत्व आहे. याच टेकडीवर जंगल भागात पांढरा वाघ वास्तव्यास होता अशी जुने जाणते मंडळी कडून अख्यायिका ऐकावयास मिळते. माणिकगड चे जंगल हे ताडोबा जगलानंतर जिल्ह्यातील

सर्वात मोठे जंगल आहे. सदर जंगल पूर्वी घनदाट होते. त्यामुळे ही पांढरा वाघ नसण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवाय हा वाघ थंड भागात बहुतांश वास्तव्यास राहत असल्याने येथील निसर्ग रचना त्यासाठी पोषक असल्याने त्याचे वास्तव्य असावे असा निसर्ग तज्ञांचा मतप्रवाह आहे.

परिसराच्या विकासाची गरज

काराई गोराई देवस्थान हे कोरपना - जिवती हमरस्त्यावर लागलेल्या निसर्गरम्य व प्रेक्षणीय टेकडीवर आहे. मध्यंतरात येथे मोठी यात्रा सुद्धा भरायची. धार्मिक दृष्ट्या हे महत्वपूर्ण स्थान असल्याने या परिसराचा विकास साधन्यात यावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा सचिव ओम प्रल्हाद पवार व नागरिकांकडून होते आहे.