शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

पुरवठा विभागाचे मोफत अन्नधान्य जाते कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:26 IST

चंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरविण्याची योजना आहे. असे असतानाही कोठारीमध्ये आई आणि मुलीचा ...

चंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरविण्याची योजना आहे. असे असतानाही कोठारीमध्ये आई आणि मुलीचा भुकेने बळी गेला आहे. मग मोफत अन्नधान्य जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित करून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरित यांनी केली आहे. यासंदर्भात राज्य तसेच केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

कोठारी येथे राहणाऱ्या झेलुबाई पोचू चौधरी आणि मुलगी माया मारोती पूलगमकर या दोघींचा अन्न न मिळाल्यामुळे भुकेने मृत्यू झाला. चंद्रपूर तसेच बल्लारपूरपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावात ही घटना घडली आहे. राज्य तसेच केंद्र शासनाच्या वतीने गरीब तसेच गरजूंना मोफत अन्नधान्य देण्याची योजना आहे. मात्र गरजूंना हे अन्न मिळते का, हा प्रश्न आहे. खरोखरच अन्नधान्य गरिबांना मिळाले असते तर आज या दोघींचा भूकबळी गेला नसता. शासन आणि प्रशासन हे केवळ नागरिकांची दिशाभूल करीत असून कमिशनखोरीचे मोठे साटेलोटे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोठारीसारखी घटना इतर कुठेही घडू नये यासाठी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.