शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

पुरवठा विभागाचे मोफत अन्नधान्य जाते कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:26 IST

चंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरविण्याची योजना आहे. असे असतानाही कोठारीमध्ये आई आणि मुलीचा ...

चंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरविण्याची योजना आहे. असे असतानाही कोठारीमध्ये आई आणि मुलीचा भुकेने बळी गेला आहे. मग मोफत अन्नधान्य जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित करून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरित यांनी केली आहे. यासंदर्भात राज्य तसेच केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

कोठारी येथे राहणाऱ्या झेलुबाई पोचू चौधरी आणि मुलगी माया मारोती पूलगमकर या दोघींचा अन्न न मिळाल्यामुळे भुकेने मृत्यू झाला. चंद्रपूर तसेच बल्लारपूरपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावात ही घटना घडली आहे. राज्य तसेच केंद्र शासनाच्या वतीने गरीब तसेच गरजूंना मोफत अन्नधान्य देण्याची योजना आहे. मात्र गरजूंना हे अन्न मिळते का, हा प्रश्न आहे. खरोखरच अन्नधान्य गरिबांना मिळाले असते तर आज या दोघींचा भूकबळी गेला नसता. शासन आणि प्रशासन हे केवळ नागरिकांची दिशाभूल करीत असून कमिशनखोरीचे मोठे साटेलोटे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोठारीसारखी घटना इतर कुठेही घडू नये यासाठी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.