शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

तीर्थक्षेत्रांची उपेक्षा संपणार कधी?

By admin | Updated: January 3, 2015 22:58 IST

औद्योगिक दृष्ट्या संपन्न असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तब्बल ७३ तीर्थक्षेत्र आहे. मात्र या स्थळांचा पाहिजे जसा विकास झाला नसल्याने आजही सदरक्षेत्र उपेक्षित आहे. किमान सुविधा उपलब्ध करून

सर्वच तीर्थक्षेत्रांचा ‘क’ दर्जा : यात्रेत केवळ १५ हजाराची मदतसाईनाथ कुचनकार - चंद्रपूरऔद्योगिक दृष्ट्या संपन्न असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तब्बल ७३ तीर्थक्षेत्र आहे. मात्र या स्थळांचा पाहिजे जसा विकास झाला नसल्याने आजही सदरक्षेत्र उपेक्षित आहे. किमान सुविधा उपलब्ध करून देऊन येथील विकास साधावा, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे.ब्रह्मपुरी, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये सर्वाधिक तिर्थक्षेत्र आहे. मात्र विकास झाला नसल्याने येथे येणाऱ्या भाविकांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. जिल्हा परिषदेकडून यात्रा महोत्सवासाठी तीर्थक्षेत्रासाठी केवळ १५ हजार रुपयांची मदत केली जाते. ही मदतही तुटपुंजी असल्याने यात्राकालावधीमध्ये या निधीतून भाविकांची कशी व्यवस्था करावी, हा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे, यात्रा असताना पिण्याचे पाणी, स्वच्छता, बसण्याची सुविधा, रस्त्याची डागडुजी आदी कामे करणे अपेक्षित आहे. मात्र निधी मिळत नसल्याची तक्रार सर्व तीर्थस्थळामधून आहे.विशेष म्हणजे, जिल्हा नियोजनामधून या स्थळांच्या विकासासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र या निधीतूनही पाहिजे तसा विकास होत नसल्याची ओरड आहे. नेमका निधी कुठे जातो, हा प्रश्नही ग्रामस्थांना पडला आहे. तीर्थस्थळ आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या स्थळांकडे शासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांनीही पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.