शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

भारत स्वतंत्र झाला तेव्हा राजुरा होते पारतंत्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

राजुरा : भारत स्वतंत्र झाला संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते. राजुरा तालुक्यात मात्र भयावह परिस्थिती होती. राजुरा तालुका पारतंत्र्यात ...

राजुरा : भारत स्वतंत्र झाला संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते. राजुरा तालुक्यात मात्र भयावह परिस्थिती होती. राजुरा तालुका पारतंत्र्यात होता. तब्बल १३ महिन्यांनंतर निजामाच्या राजवटीमधून स्वतंत्र झाला. १७ सप्टेंबर १९४८ला राजुरा स्वतंत्र झाला.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा या भागात हैदराबाद राज्यात रजाकारांचा आतंक सुरू होता. निजाम राज्यात १७ जिल्हे होते. यात कर्नाटकचे तीन, आताच्या तेलंगणाचे नऊ आणि मराठवाड्यातील पाच जिल्हे होते. रजाकारांचा सामना करण्यासाठी हैदराबाद राज्य काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले. सतत १३ महिने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. नवाब उस्मान अली यांनी राष्ट्र संघाकडे धाव घेतली. १३ सप्टेंबरला गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय सेनाप्रमुख जी. एन. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राजुरामध्ये भारतीय सेना घुसल्या. चार दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर हैदराबाद सैन्यप्रमुख कासिम रजवी यांनी गुडघे टेकले आणि हैदराबाद भारतात विलीन झाले. १९४७ मध्ये राजुरा शहराची लोकसंख्या चार हजार होती. आज भारत ७५वा स्वतंत्र दिवस साजरा करत आहे. परंतु जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा दिवस राजुऱ्यासाठी अविस्मरणीय राहील. कारण भारत स्वतंत्र होऊनही राजुरा पारतंत्र्यात होते.

140821\img_20210814_103148.jpg

याचं पुलावरन भारतीय सेना राजुरा मध्ये घुसल्या