शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील एक हजार संपकऱ्यांचे पुढे काय होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

शासनामध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हत्यार उपसले हा संप सुरूच आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे  हाल होत आहे. दरम्यान,पाच हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. कामावर येण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. ११८  कर्मचाऱ्यांचे निलंबन केले, तर ४८ कर्मचाऱ्यांची बदली केली. परंतु, तरीही कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळला शासकीय विलीनीकरण करण्याची शक्यता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मावळली. सध्या २०० कर्मचारी कार्यरत आहेत. संपकरी एक हजार कर्मचारी २२ एप्रिल २०२२ पर्यंत रुजू न झाल्यास त्यांना सेवामुक्त करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनामध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हत्यार उपसले हा संप सुरूच आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे  हाल होत आहे. दरम्यान,पाच हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. कामावर येण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. ११८  कर्मचाऱ्यांचे निलंबन केले, तर ४८ कर्मचाऱ्यांची बदली केली. परंतु, तरीही कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. 

१००० कर्मचारी संपात

- जिल्ह्यातील सर्व आगारातून एक हजार कर्मचारी अजूनही संपावर आहेत. एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरण अशक्य असल्याचे सरकारने उच्च न्यायालयात  सांगितले. त्यावर न्यायालयाने उपजीविकेचे नुकसान करू नका, अशा सूचना संपकऱ्यांना केल्या. २२ एप्रिलपर्यंत रुजू होण्याचेही कर्मचाऱ्यांना कळविले.

 १२५ बसेसवरच मदार - संप सुरूच असल्याने सध्या १२५ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविले जात आहे. हे बसेस प्रामुख्याने मुख्य मार्गावर जाणारे आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही बसेस सोडल्या जात नाही. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

जिल्ह्यातील ८० बसेस बंद- बसफेऱ्या सुरळीत करण्यासाठी एका खासगी कंपनीमार्फत ५० कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.-  हे कर्मचारी रुजू झाले. मात्र,अजूनही ८० बसेस बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण दूर झाली नाही.

 उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावर प्रवाशांना सेवा देणे सुरू आहे. प्रवाशांची कोणतीही अडचण होऊ नये, यादृष्टीने नियोजन करून अंमलबजावणी केली जात आहे.- स्मिता सुतावणे, विभागीय वाहतून निरीक्षक, चंद्रपूर

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप