शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

भर पावसाळ्यात पाणीटंचाई

By admin | Updated: July 31, 2016 01:55 IST

शहरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाण्याची टंचाई आहे. शहरातील तिन्ही पाण्याच्या टाकी व्यवस्थित भरत नसल्याने

सिंदेवाही : नगरपंचायत प्रशासकांचे दुर्लक्ष सिंदेवाही : शहरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाण्याची टंचाई आहे. शहरातील तिन्ही पाण्याच्या टाकी व्यवस्थित भरत नसल्याने पिण्याचे नळाला पाणी येत नाही. परिणामी महिलांना भर पावसात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवरचा प्रभाव कमी असल्याने कर्मचारी वाटेल तसे वागत असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील पाणी, विद्युत, नाल्या सफाई, गाळ फेकणे, नगरपंचायतमधील कामे होत नसल्याची ओरड होत आहे. मोटारपंप बंद, नदीला पूर, विद्युतपुरवठा बंद, पाईपलाईन फुटली आदी कारणे बऱ्याच वर्षांपासून कायम आहेत. मागील दोन वर्षांपासून प्रशासकाच्या हाती सत्ता आहे. समस्या खुप आहेत. पण २५ टक्के समस्या दूर होतील असे वाटत असताना समस्यामध्ये रोज भर पडत आहे. नगरपंचायतला शासनाच्या वतीने दोन वर्षांत निधी आला नसल्याचे प्रशासकांचे मत आहे. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. मात्र, निधी तसाच कायम असल्याने नगरपंचायत आवक कमी आणि जावक जास्त झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, विद्युतबिल, स्टेशनरी खरेदी, किरकोळ खर्च कसा करायचा, असा प्रश्न प्रशासकांना पडला आहे. वारंवार निधीची मागणी केली असता निधी मिळत नाही. त्यामुळे पाण्याची समस्या व विद्युत समस्या दिवसेंदिवस वाढणार हे नक्की! (शहर प्रतिनिधी)