शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यापूर्वीच चंद्रपुरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:27 IST

उन्हाळा लागण्यास अजून अवधी असतानाच शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पठाणपुरा वॉर्ड, बालाजी वॉर्ड, गोपालपुरी यासह अन्य भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी, लागत आहे. शहरातील अन्य वॉर्डातही अशीच स्थिती आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मनपावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देमनपावर घागर मोर्चा काढण्याचा नागरिकांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळा लागण्यास अजून अवधी असतानाच शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पठाणपुरा वॉर्ड, बालाजी वॉर्ड, गोपालपुरी यासह अन्य भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी, लागत आहे. शहरातील अन्य वॉर्डातही अशीच स्थिती आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मनपावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.मागील वर्षी चंद्रपुरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांपासून नदी, नाले आटण्यास सुरुवात झाली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यांपासूनच टंचाईचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली आहे.चंद्रपूर शहराला गुरुकपा असोसिएटमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ही कंपनी अनेक भागांत सुरळीत पाणीपुरवठा करीत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून पठाणपुरा, बालाजी वार्ड, गोपालपुरी अनियमित पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.या परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्याकरिता पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. ते आता पूर्ण झाली. मात्र, ती शोभेची बनली आहे. पाणीच मिळत नसल्याने टाकीचे काम केले तरी कशाला, असा सवाल या भागातील नगारिकांनी उपस्थित केला आहे. सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मनपावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असे इशारा सामाजिक कार्यकर्ते अनुप चिवंडे यांनी दिला आहे.