शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
5
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
8
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
9
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
10
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
11
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
12
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
13
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
14
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
15
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
16
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
17
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
18
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
19
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
20
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...

सिंदेवाही शहरात पाणी समस्या पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

सिंदेवाही : शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई असते. यावेळीसुद्धा नगर पंचायत उत्तम नियोजन करून एक दिवसात आड पाणी ...

सिंदेवाही : शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई असते. यावेळीसुद्धा नगर पंचायत उत्तम नियोजन करून एक दिवसात आड पाणी पुरवठा करीत आहे. पण शहरात मागील काही दिवसांपासून काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करीत असल्याने इतर नागरिकांसाठी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

असे असतानाही याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करीत आहे. प्रभाग क्रमांक १३ आणि १४ मधील नागरिक नगरपंचायतला तक्रार करूनसुद्धा नगरपंचायत याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शहरात जवळपास सतराशे नळधारक आहेत. पण मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करून नगरपंचायत अधिकाऱ्यांनी सर्वांना न्याय द्यावा, अशी नळधारकांची मागणी आहे. शहरासाठी तीन पाण्याच्या टाक्या आहेत. या पाण्याच्या टाक्या बरोबर भरल्या जात नाही, अशी बोंब आहे. शहराला सरटपार नदीचे पाणी पुरवले जाते. शहरातील टिल्लू पंपाच्या संबंधात सगळ्यांनी मिळून कारवाई केली तर सर्वांना योग्य पाणी मिळेल, अशी नागरिकांची मागणी आहे.