शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

सिंदेवाही शहरात पाणी समस्या पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:27 IST

सिंदेवाही : शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई असते. यावेळीसुद्धा नगर पंचायत उत्तम नियोजन करून एक दिवसात आड पाणी ...

सिंदेवाही : शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई असते. यावेळीसुद्धा नगर पंचायत उत्तम नियोजन करून एक दिवसात आड पाणी पुरवठा करीत आहे. पण शहरात मागील काही दिवसांपासून काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करीत असल्याने इतर नागरिकांसाठी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

असे असतानाही याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करीत आहे. प्रभाग क्रमांक १३ आणि १४ मधील नागरिक नगरपंचायतला तक्रार करूनसुद्धा नगरपंचायत याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शहरात जवळपास सतराशे नळधारक आहेत. पण मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करून नगरपंचायत अधिकाऱ्यांनी सर्वांना न्याय द्यावा, अशी नळधारकांची मागणी आहे. शहरासाठी तीन पाण्याच्या टाक्या आहेत. या पाण्याच्या टाक्या बरोबर भरल्या जात नाही, अशी बोंब आहे. शहराला सरटपार नदीचे पाणी पुरवले जाते. शहरातील टिल्लू पंपाच्या संबंधात सगळ्यांनी मिळून कारवाई केली तर सर्वांना योग्य पाणी मिळेल, अशी नागरिकांची मागणी आहे.