शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गोविंदपूर मामा तलावाचे पाणी उन्हाळी धान पिकाला द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST

सावरगाव : नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकासाठी गावातील मामा तलावाचे पाणी देण्यात यावे, अशी मागणी ...

सावरगाव : नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकासाठी गावातील मामा तलावाचे पाणी देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

खरीप हंगामात धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे धानाची उतरी घटली. पुर्वी ज्या एका एकरमध्ये २५ ते ३० पोते व्हायचे. तेथे केवळ पाच ते सहा पोते धान होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा लावलेला पैसा निघत नसल्याने कर्जाचे डोंगर वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी गोविंदपूर येथील शेतकऱ्यांनी गावातीलच मामा तलावाचा पर्याय शोधला आहे. यावर्षी मामा तलावात भरपूर पाणी आहे. तलाव जवळपास ८० टक्के पाणी उपलब्ध आहे. या पाण्याच्या भरोशावर काही एकरापर्यंत रब्बी (उन्हाळी)धान पीक निघू शकते. त्यामुळे मामा तलावाचे पाणी रब्बी पीकांसाठी द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी घोडाझरीचे उप अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.