शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वनतलावाच्या निर्मितीमुळे जलसंवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:34 IST

कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जलसंवर्धन होण्यास मदत झाली असून भविष्यात या तलावामुळे शेतकऱ्यांसह, प्राण्यांनाही लाभ होणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना होणार लाभ : नारंडा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले समाधान

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जलसंवर्धन होण्यास मदत झाली असून भविष्यात या तलावामुळे शेतकऱ्यांसह, प्राण्यांनाही लाभ होणार आहे.नारंडा या गावाचा २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियान योजनेत समावेश करण्यात आला. गावात दोन तलाव असून त्यापैकी एका तलावाचे खोलीकरण करण्यात आले. येथे वनविभागाची जवळपास २५० हेक्टर जागा असून त्यापैकी काही जागेवर वनतलावाची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. नारंडा येथे बहुतांश भाग हा पठारी असून पावसाळ्यात सदर पाणी हे पिपरी रस्त्याने शेतकºयांच्या शेतशिवारात जात होते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत होते. या भागात वनतलाव निर्माण झाल्यामुळे पावसाळ्याचे पाणी वनतलावात जमा होत आहे. त्यामुळे तलावाचा लाभ परिसरातील शेतकºयांना होणार आहे.या तलावासाठी भारतीय जनता युवा मोचार्चे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या माध्यमातून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर यांच्याकडे पाठपुरवठा केला. त्यानंतर तलावाला मंजुरी मिळाली.यावर्षी उशिराने पाऊस आला. त्यामुळे प्रथम या तलावात पाणी कमी होते. मात्र मागील दोन दिवसांपासून कोसळणाºया पावसामुळे तलावातील पाण्याची पातळीत मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार