शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वनतलावाच्या निर्मितीमुळे जलसंवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:34 IST

कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जलसंवर्धन होण्यास मदत झाली असून भविष्यात या तलावामुळे शेतकऱ्यांसह, प्राण्यांनाही लाभ होणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना होणार लाभ : नारंडा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले समाधान

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना तालुक्यातील नारंडा येथे वनतलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जलसंवर्धन होण्यास मदत झाली असून भविष्यात या तलावामुळे शेतकऱ्यांसह, प्राण्यांनाही लाभ होणार आहे.नारंडा या गावाचा २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियान योजनेत समावेश करण्यात आला. गावात दोन तलाव असून त्यापैकी एका तलावाचे खोलीकरण करण्यात आले. येथे वनविभागाची जवळपास २५० हेक्टर जागा असून त्यापैकी काही जागेवर वनतलावाची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. नारंडा येथे बहुतांश भाग हा पठारी असून पावसाळ्यात सदर पाणी हे पिपरी रस्त्याने शेतकºयांच्या शेतशिवारात जात होते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत होते. या भागात वनतलाव निर्माण झाल्यामुळे पावसाळ्याचे पाणी वनतलावात जमा होत आहे. त्यामुळे तलावाचा लाभ परिसरातील शेतकºयांना होणार आहे.या तलावासाठी भारतीय जनता युवा मोचार्चे जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या माध्यमातून उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर यांच्याकडे पाठपुरवठा केला. त्यानंतर तलावाला मंजुरी मिळाली.यावर्षी उशिराने पाऊस आला. त्यामुळे प्रथम या तलावात पाणी कमी होते. मात्र मागील दोन दिवसांपासून कोसळणाºया पावसामुळे तलावातील पाण्याची पातळीत मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार