शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

जनजागृतीने रंगल्या शहरातील सार्वजनिक इमारतींच्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेकांचा रोजगार गेला तर ...

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेकांचा रोजगार गेला तर आजपर्यंत ४१३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले आहे. रविवारी एका दिवशी २१५ रुग्ण तर शनिवारी १२३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोना रुग्णसंख्या २५ हजार ७३३ वर जाऊन पाेहोचली असून, सद्यस्थितीत १३०५ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या कमी व्हावी, नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, तसेच कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे कंबर कसली असून, आता शासकीय कार्यालयातील भिंतींवर जनजागृती मॅसेज लिहिणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा सामान्य रुग्णालय, ज्युबिली हायस्कूल, आझाद बाग, प्रशासकीय भवन परिसर, न्यायालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय आदी सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाच्यावतीने कोरोना जनजागृतीचे चित्र काढले जात आहे.