शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रकमेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत ही रक्कम मिळालेली नाही. ऐन शेतीच्या हंगामात सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याने त्यांच्यात मोठा रोष ...

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत ही रक्कम मिळालेली नाही. ऐन शेतीच्या हंगामात सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याने त्यांच्यात मोठा रोष पाहायला मिळत आहे. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटी व बँकेच्या माध्यमातून पीककर्ज घेतले आहे. यातील काही शेतकऱ्यांनी नापिकीमुळे कर्जाची परतफेड केलेली नाही; पण कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला आहे; परंतु ३१ मार्चला नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आतापर्यंत कोणताही लाभ मिळाला नाही. मुळात या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार देण्याचा निर्णय घेतला आहे; पण अजूनही त्यांना रक्कम मिळालेली नाही. ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी लाभापासून वंचित असल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे. घोषणा करून ८ ते ९ महिन्यांचा कालावधी लोटला असतानासुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नियमित पीककर्ज फेडून गुन्हा केला का, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.