शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विसापुरात वृक्षसंवर्धनाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:40 IST

जिल्हा परिषद अंतर्गत वृक्षलागवडीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृक्षदिंडी काढल्या जात आहेत.

वृक्षदिंडीचे स्वागत : चार तालुक्यांमध्ये जनजागरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत वृक्षलागवडीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृक्षदिंडी काढल्या जात आहेत. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे वृक्षदिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.वृक्षलागवडीसाठी वृक्षदिंडीचे आयोजन करणारी एकमेव जिल्हा परिषद आहे. वृक्षदिंडीद्वारा गावागावात वृक्षसंवर्धनाचे काम केल्या जात आहे. वृक्षदिंडीच्या तिसऱ्या दिवशी बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यातील गावातून जनजागरण करण्यात आले. वृक्षामुळेच या सृष्टीवरील सर्व जीवजंतू जीवंत असून, या सृष्टीला सुंदर ठेवण्याकरिता गावातील प्रत्येकांनी आपले कर्तव्य म्हणून किमान एक वृक्ष लावून त्याची जोपासना केली पाहिजे. शुध्द हवा चांगले वातावरण निर्माण करण्याकरिता वृक्ष लागवड व संवधार्नाची गरज असून, वृक्षसंवर्धन हेच खरे पूण्याचे काम आहे. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी केले.यावेळी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, महिला बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे उपस्थित होत्या. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, बामणी या गावात वृक्षदिंडीचे स्वागत सभापती गोविंदा पोडे, गटविकास अधिकारी संध्या दिकोंडावार यांनी केले. पुढे दिंडीने राजुरा तालुक्याकडे मार्गक्रमन केले. राजुरा येथे वृक्षदिंडीचे स्वागत पंचायत समितीच्या सभापती जेणेकर यांनी केले. जेणेकर यांनी राजुरा तालुक्यातील वृक्षलागवड व वृक्षसंगोपणाचे पालकत्व स्विकारत असल्याचे जाहीर केले. राजुऱ्यातील चंदनवाही या गावातून वृक्षदिंडी व सभा घेऊन वृक्षरोपनाविषयी ग्रामस्थांना विनंती करण्यात आली . पुढे वृक्षदिंडीचे कोरपना पंचायत समितीचे सभापती शाम रणदिवे व गटविकास अधिकारी संदिप घोन्सिकर यांनी वनसडी या गावात स्वागत केले. या गावात वृक्षदिंडी काढून गृहभेटी घेण्यात आली. शाळेच्या परिसरात सभा घेऊन ग्रामस्थांना वृक्षलागवडीची विनंती करुन, वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली. यावेळी जि.प.चे सदस्य उपस्थित होते.