शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

गावे महाराष्ट्राची कव्हेरज मात्र आंध्रचे

By admin | Updated: May 9, 2014 02:56 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील आंध्र सीमेवरील काही गावांपर्यंत अद्यापही दूरसंचार क्रांती पोहचली नाही. मात्र शेजारच्या राज्यातील मोबाईल टॉवरने या भागात खासगी कंपनीची मोबाईल सेवा उपलब्ध करून दिली आहे

वनसडी : चंद्रपूर जिल्ह्यातील आंध्र सीमेवरील काही गावांपर्यंत अद्यापही दूरसंचार क्रांती पोहचली नाही. मात्र शेजारच्या राज्यातील मोबाईल टॉवरने या भागात खासगी कंपनीची मोबाईल सेवा उपलब्ध करून दिली आहे.कोरपना- जिवती तालुक्यातील कोट्टा, परमडोली, शंकरलोधी, मुकदगुडा, भोलापठार, थिप्पा, मांगलहिरा, उमरहिरा, शिवापूर, खडकी, जांभुळधरा, टांगाळा या अतिदुर्गम भागात आजही पाहिजे तशा सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. स्वातंत्र्याची अनेक दशके लोटली.मात्र विकासाची गती संथच आहेत. त्यामुळे मोबाईल सेवा तर दूरच, या भागात भारतीय संचार निगमने आपले नेटवर्क सुरू केले नाही. महाराष्ट्र- आंध्रसिमेवरील १४ वादग्रस्त गावावर आपला दावा सांगतानाच आता कव्हेरजच्या माध्यमातून हा भाग आंध्राचा तर नाही ना, अशी शंका नागरिकांना येते.या भागात महाराष्ट्राचे मोबाईल सेवेचे जाळे विणने आवश्यक असताना त्याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. या गाव परिसरात महाराष्ट्राने मोबाईल टॉवरची उभारणी करणे गरजेचे आहे. ही काम त्वरीत हाती घेऊन नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील गावांमधील नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)■ महाराष्ट्र वआंध्रप्रदेशाच्या सिमेवर असलेल्या गावांचा प्रश्न गंभीर आहे. ही गावे महाराष्ट्रातील असली तरी आंध्र सरकार या गावांना विविध सोई-सवलती पुरवित आहे. या गावातील नागरिकांना दोनही राज्याचा मोठा आधार आहे. त्यामुळे हे नागरिक दोनही राज्यातील निवडणूक प्रक्रीयेत भाग घेतात. यंदा पार पडलेल्या निवडणुकीतही या गावातील नागरिकांनी मतदान केले.