शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
3
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
6
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
7
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
8
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
9
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
10
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
11
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
12
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
13
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
14
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
15
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
16
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
17
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
18
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
19
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
20
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
Daily Top 2Weekly Top 5

सास्ती मंडळातील तलाठ्याच्या बदलीसाठी गावकरी पुढे सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

या सज्जात तलाठी मारोती अत्रे हे आल्यानंतर त्यांना साडेपाच वर्षांचा कालावधी होऊन गेला; मात्र कार्यालयात न बसण्याचा रेकॉर्ड त्यांनी ...

या सज्जात तलाठी मारोती अत्रे हे आल्यानंतर त्यांना साडेपाच वर्षांचा कालावधी होऊन गेला; मात्र कार्यालयात न बसण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. ते कार्यालयात बसत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीविषयक कामासाठी राजुराला जावे लागत आहे. तिथेही ते भेटत नाहीत. त्यांचा फोन नॉट रिचेबल असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

येथील तलाठ्यांना शेतकऱ्याच्या कामाशी काहीही देणेघेणे नाही. आजपर्यंत अनेक गोरगरीब शेतकऱ्यांकडून हितसंबंधातूनच कामे केल्याचा आरोप परिसरातील शेतकरी उघडपणे करीत आहेत. अशा या तलाठ्यांची तत्काळ उचलबांगडी करावी, ही मागणी वारंवार शेतकरी करीत आले आहेत; मात्र प्रशासन याकडे कायम दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रासून आंदोलनाच्या तयारीत असलेले शेतकरी आता चक्क विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही तक्रार केली आहे. याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांची भेट घेऊन तलाठ्याच्या बदलीची मागणी केली आहे.