शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

सास्ती मंडळातील तलाठ्याच्या बदलीसाठी गावकरी पुढे सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

या सज्जात तलाठी मारोती अत्रे हे आल्यानंतर त्यांना साडेपाच वर्षांचा कालावधी होऊन गेला; मात्र कार्यालयात न बसण्याचा रेकॉर्ड त्यांनी ...

या सज्जात तलाठी मारोती अत्रे हे आल्यानंतर त्यांना साडेपाच वर्षांचा कालावधी होऊन गेला; मात्र कार्यालयात न बसण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. ते कार्यालयात बसत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीविषयक कामासाठी राजुराला जावे लागत आहे. तिथेही ते भेटत नाहीत. त्यांचा फोन नॉट रिचेबल असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

येथील तलाठ्यांना शेतकऱ्याच्या कामाशी काहीही देणेघेणे नाही. आजपर्यंत अनेक गोरगरीब शेतकऱ्यांकडून हितसंबंधातूनच कामे केल्याचा आरोप परिसरातील शेतकरी उघडपणे करीत आहेत. अशा या तलाठ्यांची तत्काळ उचलबांगडी करावी, ही मागणी वारंवार शेतकरी करीत आले आहेत; मात्र प्रशासन याकडे कायम दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रासून आंदोलनाच्या तयारीत असलेले शेतकरी आता चक्क विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही तक्रार केली आहे. याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांची भेट घेऊन तलाठ्याच्या बदलीची मागणी केली आहे.