शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बल्लारपुरात अत्यल्प पाणी पूरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

मजिप्राच्या पंपात बिघाड होणे हे नित्याचे झाले आहे. यामुळे पाणी पुरवठा करताना अभियंत्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वर्धा नदीच्या ...

मजिप्राच्या पंपात बिघाड होणे हे नित्याचे झाले आहे. यामुळे पाणी पुरवठा करताना अभियंत्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वर्धा नदीच्या काठावर बसवलेल्या मशिनरीवर व पंपावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्याने पंपात वारंवार बिघाड होतो. याचा त्रास शहरातील नळधारकांना होत आहे. मजिप्राकडे २०० एच. पी.चे दोन पंप आहेत व ३०० एच. पी.चे दोन पंप आहेत. एकाचे डिस्चार्ज कमी असल्याने पाणी घ्यायला व्यत्यय निर्माण होतो. काही पंपांना १५ वर्षांचा कालावधी होत असल्याने त्याची वेळेअगोदर निगा राखणे तांत्रिक अभियंत्यांचे कर्तव्य आहे. परंतु पंप बंद झाल्यावरच त्याकडे लक्ष जाते. बुधवारी असेच झाले. ३०० एच. पी.च्या पंपात बिघाड झाला व शहराला पाणीपुरवठा कमी झाला.

280721\mmjp.jpg

वर्धा नदीवर असलेली मजीप्रा ची यंत्रणा