शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा २४ तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST

बल्लारपूर : शहरातून जाणारा एकमात्र राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते; परंतु अनेक व्यावसायिक २४ ...

बल्लारपूर : शहरातून जाणारा एकमात्र राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते; परंतु अनेक व्यावसायिक २४ तास आपले जड वाहन रस्त्यावर ठेत असतात. परिमाणी, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनावर कारवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिले आहे.

बल्लारपुरातील अनेक जण ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय करतात. त्यामुळे वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर दिवसभर सिमेंट व फ्लाय ऐश घेऊन जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. तर दुसरीकडे पेपरमिल ते बामणीपर्यंत रस्त्याच्या बाजूने २४ तास जड वाहने उभे असतात. याशिवाय भंगार वाहने रस्त्याच्या बाजूलाच वर्षभरापासून पडून आहेत. यामुळे वाहतुकीला त्रास होतो. त्यातच बामणी ते राजुरा मार्गावर पावसामुळे खड्डे पडले असल्याने अपघाताची शक्यता आहे. शहरातील संघटनांनी याबाबत निवेदन देताच ठाणेदारांनी कारवाईचे संकेत दिले आहे.