शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

वनमजुराने स्वनिधीतून साकारली वनकुटी

By admin | Updated: January 6, 2015 22:58 IST

वनाचे व वन्य जीवांचे संरक्षण व्हावे, यासाठी वनविभाग प्रयत्नरत असताना एका वनमजुराने जंगलात स्वखर्चाने वनकुटी उभारून वन्य जीवांच्या संरक्षणासाठी पाऊल उचलले आहे. भिकारू शेंडे

राजू गेडाम - मूलवनाचे व वन्य जीवांचे संरक्षण व्हावे, यासाठी वनविभाग प्रयत्नरत असताना एका वनमजुराने जंगलात स्वखर्चाने वनकुटी उभारून वन्य जीवांच्या संरक्षणासाठी पाऊल उचलले आहे. भिकारू शेंडे असे प्रेरणादायी काम करणाऱ्या वनमजुराचे नाव आहे. भिकारू शेंडे यांनी घनदाट जंगलात कक्ष क्र. ३२३ मधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मारोडा परिक्षेत्रात स्वखर्चाने वनकुटी उभारली. महाराष्ट्रातील सर्व व्याघ्र प्रकल्पातील वनमजुरांनी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कंबर कसली तर वन्यजीवांसोबतच वनाचेसुद्धा संरक्षण होईल. सर्व वनमजुरांनी यातून प्रेरणा घ्यावी, असेच भिकारू शेंडे यांचे काम आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल वनपरिक्षेत्र बफर झोनची निर्मिती झाल्यानंतर स्वतंत्र्य वन्यजीवांचे व वनाचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वतंत्र्यपणे बफर झोनच्या अधिकाऱ्यांवर आली. मूल वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कक्ष क्र. ३२३ मधील कुटी क्रमांक तीन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ६५९.२३ हेक्टर आर घनदाट जंगल आहे. येथे वनविभागाने वनसंरक्षणासाठी इमारतीचे बांधकाम केले आहे. या घनदाट जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, रानडुकरे, सांबार, चितळ, सारई, कोल्हा, खेकडी कोल्हे, तडस, लांगडा, रानकुत्रे आदी प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे वनविभागाला आढळले आहे. वनाबरोबरच प्राण्यांचेसुद्धा संरक्षण होणे तेवढेच महत्वाचे आहे. मात्र जंगलात एका इमारतीच्या साह्याने वनाचे तसेच वन्यप्राण्याचे संरक्षण करणे कठीण असल्याचे हेरुन येथील वनमजूर भिकारू पांडुरंग शेंडे यांनी बांबूने संरक्षीत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वनकुटीची निर्मिती केली. मात्र समोर नाला असल्याने पावसाळ्याच्या दिवसात ये-जा करावी लागते, ही बाब लक्षात घेऊन बांबुचा पूल तयार करण्याची योजना आखली. आपल्या सहकारी वनमजुरांच्या मदतीने त्यांनी पूल तयार केला. त्यामुळे वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवणे सोईचे झाले आहे. प्रकाशासाठी सौर ऊर्जेवर चालणारे दोन बल्ब आहेत. या घनदाट जंगलात विजेची सोय नाही. येथे एकमेव बोअरवेल आहे. सौरऊर्जेवर चालणारी बोअरवेल वनविभागाने दिल्यास त्या पाण्याचा वापर वन्यप्राण्यांचासुद्धा होऊ शकतो.