शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

मानधन वाढ मिळेपर्यंत लढणार

By admin | Updated: June 26, 2017 00:40 IST

केंद्रात नवीन सरकार आले असले तरी अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

दहिवडे : अंगणवाडी सेविकांचा मेळावालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : केंद्रात नवीन सरकार आले असले तरी अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मागील सहा वर्षाचे कार्यकाळात अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. भाजपाचे शासन केंद्रात येताच जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आज मात्र निराशा पदरी पडली आहे. मात्र अंगणवाडी सेविकांना न्याय मिळेपर्यंत आपण लढा सुरुच ठेऊ, असे प्रतिपादन प्रा. दहिवडे यांनी केले. ब्रह्मपुरी तालुक्यातील अंगणवाडी महिलांचा मेळावा सुनंदा आक्केवार यांचे अध्यक्षतेखाली शनिवारला पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रास्ताविक भाषणात रूपाली नरूले म्हणाल्या अंगणवाडी महिलांच्या मानधन वाढीकरिता मानधन वाढ कमेटीचे गठण करण्यात आले. वर्ष लोटूनही राज्य शासनाने मानधन वाढीचा निर्णय घेतला नाही. आमदारांच्या मानधनात रातोरात दूप्पटीने वाढ कशी केल्या जाते असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार सविता बावनवाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी आशा आखले, जिजा लोणारे, रंजना झरकर, २ टोमटी, शालू मलोडे, यांनी प्रयत्न केले.