शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

संशोधनाचा उपयोग समाजासाठी होणे गरजेचे

By admin | Updated: January 9, 2017 00:44 IST

संशोधनात विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर असायला हवा. या संशोधनाचा उपयोग समाजासाठी होणे गरजेचे आहे.

कल्याणकर : आविष्कार-२०१६ चे उद्घाटनचंद्रपूर : संशोधनात विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर असायला हवा. या संशोधनाचा उपयोग समाजासाठी होणे गरजेचे आहे. ते सामाजिक विकासासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.येथील सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित गोंडवाना विद्यापीठाच्या संशोधन उत्सवांतर्गत अविष्कार २०१६ च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेशपंत मामीडवार, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल साकुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संशोधन समितीचे समन्वयक डॉ. विजय वाढई प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलतांना डॉ. कल्याणकर म्हणाले, संशोधन ही महत्वापूर्ण बाब असून ते होणे गरजेचे आहे. पण आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत संशोधन झपाट्याने सुरु असताना मात्र सामाजिक शास्त्रात संशोधन नगण्य दिसून येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी रमेश मामीडवार, शांताराम पोटदुखे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. पी. इंगोले यांनी केले. यावेळी अविष्कार २०१६ अंतर्गत दालनातील पोस्टर व प्रतिकृती मान्यवरांनी बघितल्या. यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातील संगणक शास्त्रातून विद्यापीठातून पहिली पीएचडी संपादन करणाऱ्या असलम याकूब सुरिया, मार्गदर्शक डॉ. एस. किशोर व डॉ. विजय वाढई यांचा सत्कार करण्यात आला. या महोत्सवात गोंडवाना विद्यापीठातील ३५ महाविद्यालयातील १३२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी लक्ष्यवेधक प्रतिकृती सादर केल्या गेल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संशोधन समितीचे डॉ. विजय वाढई, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. एस. बी. किशोर, डॉ. शरयू पोतनुरवार, प्रा. कविता रायपूरकर, डॉ. रक्षा धनकर, यांनी परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)