शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

बाबुपेठ परिसरात मूलभूत सुविधेची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:03 IST

संपूर्ण शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा कांगवा मनपाकडून करण्यात येत आहे. मात्र शहराला लागून असलेल्या चांदा नझुल, मोहल्ला-बाबूपेठ परिसर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

ठळक मुद्देसोई सुविधा पुरावाव्या : नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा कांगवा मनपाकडून करण्यात येत आहे. मात्र शहराला लागून असलेल्या चांदा नझुल, मोहल्ला-बाबूपेठ परिसर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. परिणामी या परिसरातील वास्तव्यास असणाºया नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील समस्या सोडविण्याची मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.चांदा नझुल, मोहल्ला-बाबुपेठ येथील शिट नं २ ब्लॉक नंबर १०४ न. भु. क्र. १४७५० ही शासीयक नझुल सरकारी जमिन एस. जी. ग्लॉस कंपनीला काच फॅक्टरीकरिता लिजवर देण्यात आली होती. मात्र ही कंपणी बंद पडली. मागील ६०-७० वर्षापासून शासकीय नझुल सरकारी जमिनीवर अनेक दारिद्य रेषेखालील कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र या परिसरात अजही मुलभूत सुविधांची वाणवा आहे.येथे वास्तव्यास असणाºया कुटुंबाना अद्यपही स्थाई घरपट्टे देण्यात आले नाही. घरटॅक्स पावती देण्यात आली नाही, एकही सार्वजनिक शौचालय नाही, सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या नाही, आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही सुविधा नाही, सुव्यवस्थित रस्ते व नाल्या नाही, त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या, शासकीय नझुल सरकारी जमिनीची लिज तत्काळ रद्द करुन सरकार जमा करण्यात यावी, मानवी हक्कानुसार या परिसरातील नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या, घरकूल मंजूर करण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केले आहे. या मागण्या पूर्ण न केल्यास २४ सप्टेंबरला सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यानी निवेदनातून दिला आहे.यावेळी सुलेचना शेंडे, लक्ष्मीबाई भंडिया, सिंदूबाई अंनतवार, प्रेमा काळे, विनोद अनंतवार, टेकचंद कटरे, विक्की परचाके, अमित दुर्गे, बैनाबाई सोनवणे, मानिक मंडिया, रविंद्र शास्त्री, शांताबाई तोटापलीवार उपस्थित होते.