शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोरोनामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २५० च्या जवळपास पोहचली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ सावली तालुका वगळला तर १४ तालुक्यातही रुग्ण आढळले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खरीप हंगामाच्या कामाने वेग घेतल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे.

ठळक मुद्देरुग्ण वाढल्याने चिंता । प्रशासनाच्या नियमांचे पालन करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. सदी खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता दिसून येत आहे. मात्र नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्स्ािंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या २५० च्या जवळपास पोहचली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ सावली तालुका वगळला तर १४ तालुक्यातही रुग्ण आढळले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खरीप हंगामाच्या कामाने वेग घेतल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. त्यातच पावसाळ्यात ताप, सर्दी आदींचे रुग्ण आढळून येत आहे. त्यातच कोरोना संसर्गाची वाढती साखळी यामुळे ग्रामीण भागात अस्वस्था पसरल्याचे दिसून येत आहे. मात्र नागरिकांनी न घाबरता प्रशासनांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, तसेच ताप सर्दी, कोरडा खोकला, श्वा घेण्यासाठी त्रास होणे, अशक्तपणा जाणविल्यास दवाखान्यात संपर्क साधावा. त्यासोबतच कुणीही रेडझोनमधून किंवा परजिल्ह्यातून गावात किंवा शहरात प्रवेश करीत असेल तर त्यांनी स्वत:हून याबाबतची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, तसेच तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. र्ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था, तंटामुक्त समिती, आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. त्यांना बाहेरुन येणाºयांनी माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, आवश्यक काम असेल तरच मास्क लावून घराबाहेर पडावे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. परजिल्ह्यातून किंवा रेडझोनमधून येणाºयांनी स्वत:ची तपासणी करुन घ्यावी, लक्षणे आढळताच संबंधित परिसरातील आरोग्य विभागाला माहिती द्यावी.- निवृत्ती राठोड, शल्य चिकित्सक,जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या