शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:33 IST

आपल्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहातेच यासोबतच आपण सकारात्मक विचार करायलाही शिकतो,

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : भद्रावतीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाभद्रावती : आपल्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहातेच यासोबतच आपण सकारात्मक विचार करायलाही शिकतो, कोण जिंकतो कोण हरतो हे महत्त्वाचे नसून स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. लागणारी जिद्द, आत्मविश्वास हा राष्ट्रासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.भद्रावती प्रिमिअर लीगद्वारे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शाहीद अली ले-आऊट पटांगण संताजी नगर भद्रावती येथे करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी रणजी खेळाडू बाबुराव यादव, १९ वर्षाखाली माजी भारतीय क्रिकेट खेळाडू चंद्रशेखर आत्राम, चंद्रकांत गुंडावार, अशोक हजारे, विजय वानखेडे, अफजलभाई, इम्रानखान, मनोज आष्टनकर व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीची १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली संजीवनी कावळे व राज्य संघात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या संघाच्या खेळाडूंचा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत एकूण ४० संघानी सहभागी घेतला असून स्पर्धेचा अंतिम सामना १८ जानेवारीला होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन समिर उपलंचीवार, प्रास्ताविक अफजलभाई तर आभार इम्रान खान यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)