शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

बेरोजगारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:47 IST

नोकरभरतीत शासनाच्या विविध विभागात हजारो पद रिक्त असूनही भरती करण्यात आली नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या बेरोजगारांनी शासकीय ग्रंथालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.

ठळक मुद्देशेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती : मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नोकरभरतीत शासनाच्या विविध विभागात हजारो पद रिक्त असूनही भरती करण्यात आली नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या बेरोजगारांनी शासकीय ग्रंथालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार डिसेंबर २०१८ मध्ये ३० हजार पोलिसांची भरती घेण्यात येणार होती. ती तात्काळ घ्यावी. म्हणजेच २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जाहिरात देण्यात यावी, जिल्ह्यात भिषण दुष्काळ पडला असल्याने सर्व भरती प्रक्रियेतील फॉर्म विनामुल्य भरण्याची परवानगी द्यावी, पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच घेण्यात यावी, एका जागेसाठी १:१५ चार रेशो ठेवण्यात यावा, वेगवेगळ्या जिल्ह्यांची भरती वेगवेगळ्या दिवशी घेण्यात यावी, जेणेकरुन एका उमेदवारास जास्त जागी संधी उपलब्ध होईल. आधी ग्राऊंड व नंतर पेपर घेण्यात यावा, शिक्षक भरती तत्काळ जाहीर करण्यात यावी व पात्र उमेदवारांना २८ फेब्रुवारी २०१९ आधी रुजूपत्र देण्यात यावे, ७० कंत्राटी भरतीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा व १०० टक्के भरती ही शासकीय माध्यमातून करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांना देण्यात आले.