शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

अल्पवधीत बंधाऱ्याला पडल्या भेगा

By admin | Updated: April 30, 2015 01:27 IST

शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी शासनाने बंधाऱ्याची योजना सुरू केली.

चंद्रपूर : शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी शासनाने बंधाऱ्याची योजना सुरू केली. मात्र, मलिदा लाटण्याच्या नादात निकृष्ट दर्जाचे बंधारे बांधून कंत्राटदार मोकळे झाले. परिणामी अल्पवधीतच बंधाऱ्याला भेगा पडल्या आहे. या बांधकामात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी मालपिरंजी येथील गावकऱ्यांनी केली आहे. मूल तालुक्यातील मालपिरंजी या गावात २०१४-१५ या वर्षात बंधाऱ्याचे काम मंजूर झाले. चेकपिरंजी गट ग्रामपंचायत मालपिरंजी येथे बंधारा बांधकामासाठी शासनाकडून पाच लाखांचा निधी मिळाला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या बंधाऱ्याचे काम शासनाच्या नियमानुसार करण्याची आवश्यकता होती. मात्र, यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. निकृष्ट दर्जाच्या बंधाऱ्याचे काम करण्यात आले. यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. परंतु, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पिकाला पाणी मिळण्यास अडचण होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)