शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

निकालाच्या सुत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी अकरावींच्या गुणांनी वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST

------ कोरोना काळात परीक्षा घेणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. ३०-३०-४० ...

------

कोरोना काळात परीक्षा घेणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. ३०-३०-४० या त्रिसूत्रीचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. मात्र यामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना दहावी व अकरावीमध्ये कमी गुण होते, त्यांना या त्रिसूत्रीचा फटका बसणार आहे.

-प्रा. विजय गायकवाड, सावली

-----

परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊ शकले नाही. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला यामुळे सर्वांचे सारखे मूल्यमापन होणार आहे. अकरावी रेस्ट इअर म्हणून विद्यार्थी दुर्लक्ष करीत असले तरी सर्व विद्यार्थ्यांची स्थिती सारखीच असल्याने विशेष असा फरक पडणार नाही.

प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर

-------

दहावीमध्ये चांगले गुण होते. अकरावीला गांभीर्याने घेतले नाही. परंतु, आता दहावीचे व अकरावीचे प्रत्येकी ३० टक्के गुण विचारात घेण्यात येणार असल्याने निकालाविषयी धाकधूक वाटत आहे.

- संजना गेडाम, विद्यार्थिनी

-----

यंदा परीक्षाच झाली नसल्याने नेमका निकाल कसा लागतो. याबाबत सांशकता होती. परंतु, आता दहावी, अकरावी व बारावीचा विचार करण्यात येणार असल्याने काळजी वाटत आहे.

-राकेश रायपुरे, विद्यार्थी