शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सुत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी अकरावींच्या गुणांनी वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST

------ कोरोना काळात परीक्षा घेणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. ३०-३०-४० ...

------

कोरोना काळात परीक्षा घेणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. ३०-३०-४० या त्रिसूत्रीचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. मात्र यामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना दहावी व अकरावीमध्ये कमी गुण होते, त्यांना या त्रिसूत्रीचा फटका बसणार आहे.

-प्रा. विजय गायकवाड, सावली

-----

परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊ शकले नाही. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला यामुळे सर्वांचे सारखे मूल्यमापन होणार आहे. अकरावी रेस्ट इअर म्हणून विद्यार्थी दुर्लक्ष करीत असले तरी सर्व विद्यार्थ्यांची स्थिती सारखीच असल्याने विशेष असा फरक पडणार नाही.

प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर

-------

दहावीमध्ये चांगले गुण होते. अकरावीला गांभीर्याने घेतले नाही. परंतु, आता दहावीचे व अकरावीचे प्रत्येकी ३० टक्के गुण विचारात घेण्यात येणार असल्याने निकालाविषयी धाकधूक वाटत आहे.

- संजना गेडाम, विद्यार्थिनी

-----

यंदा परीक्षाच झाली नसल्याने नेमका निकाल कसा लागतो. याबाबत सांशकता होती. परंतु, आता दहावी, अकरावी व बारावीचा विचार करण्यात येणार असल्याने काळजी वाटत आहे.

-राकेश रायपुरे, विद्यार्थी