शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
5
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
6
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
7
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
8
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
9
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
10
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
11
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
12
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
14
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
15
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
16
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
17
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
18
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
19
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
20
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...

शेतीपंपासाठी नवीन वीज कनेक्शन देणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:18 IST

शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकरी हैराण : महावितरणने दिला सौरपंपाचा पर्याय

आशिष गजभिये।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.शेतीपंपाला लागणाºया वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.शेतकºयांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदल्या. एवढेच नाही, तर पाईपलाईन देखील टाकली आहे. परंतु आता वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी आता हतबल झाले आहेत. शासनाने वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंपाचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. यावर शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांश शेतकºयांना सौरप्रणाली पाहिजे नसल्याने ते वीज कनेक्शनसाठी अडून आहे.३१ मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत. त्या शेतकºयांची प्रकरणे मंजूर झालेली आहेत. अशा शेतकऱ्यांना आता नवीन वीज कनेक्शन देने बंद करून उच्च दाब वितरण प्रणाली 'एचव्हीडीएस' अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफर्मारचा पर्याय दिला आहे.या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र बसवून थेट रोहित्रावरून कृषिपंपाला जोडणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाच्या जोडणीसाठी पाच ते सहा वषार्पासून पैसे भरले आहेत. त्यातील काहींची अद्यापही जोडणी बाकी असल्याने या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.महावितरणच्या या गलथान कारभारामुळे राज्यभरात अनेकदा निवेदने, आंदोलने करण्यात आली. मात्र कंपनीने विविध कारणे देत नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज घेणे बंद केले आहे. विशेष म्हणजे, शासनाचा आता सौरऊर्जेवर भर असून त्यादृष्टीने पाऊल उचलने सुरू केले आहे.शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणारशासनाने वीज जोडणी नाकारून शेतात सौरपंप लावण्याचा तगादा शेतकºयांकडे लावला आहे. शेतात वीज पोहचविणे बंद झाल्याने वीजेअभावी शेतातील शेतमाल प्रक्रिया यंत्र, अवजारे, मळणी यंत्र, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे यंत्र आदी सौर ऊर्जेवर चालणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढणार आहे.शासनाने सरसकट कृषी पंपाला वीज जोडणी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला असून तो चुकीचा आहे. यापूर्वी मागणी केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जावर विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी व सौरपंप असे दोन्ही गरजेचे असून मागणीनुसार सेवा उपलब्ध करून द्यावी.- प्रशांत कोल्हेशेतकरी, वहाणगा