शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

शेतीपंपासाठी नवीन वीज कनेक्शन देणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:18 IST

शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकरी हैराण : महावितरणने दिला सौरपंपाचा पर्याय

आशिष गजभिये।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.शेतीपंपाला लागणाºया वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.शेतकºयांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदल्या. एवढेच नाही, तर पाईपलाईन देखील टाकली आहे. परंतु आता वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी आता हतबल झाले आहेत. शासनाने वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंपाचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. यावर शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांश शेतकºयांना सौरप्रणाली पाहिजे नसल्याने ते वीज कनेक्शनसाठी अडून आहे.३१ मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत. त्या शेतकºयांची प्रकरणे मंजूर झालेली आहेत. अशा शेतकऱ्यांना आता नवीन वीज कनेक्शन देने बंद करून उच्च दाब वितरण प्रणाली 'एचव्हीडीएस' अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफर्मारचा पर्याय दिला आहे.या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र बसवून थेट रोहित्रावरून कृषिपंपाला जोडणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाच्या जोडणीसाठी पाच ते सहा वषार्पासून पैसे भरले आहेत. त्यातील काहींची अद्यापही जोडणी बाकी असल्याने या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.महावितरणच्या या गलथान कारभारामुळे राज्यभरात अनेकदा निवेदने, आंदोलने करण्यात आली. मात्र कंपनीने विविध कारणे देत नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज घेणे बंद केले आहे. विशेष म्हणजे, शासनाचा आता सौरऊर्जेवर भर असून त्यादृष्टीने पाऊल उचलने सुरू केले आहे.शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणारशासनाने वीज जोडणी नाकारून शेतात सौरपंप लावण्याचा तगादा शेतकºयांकडे लावला आहे. शेतात वीज पोहचविणे बंद झाल्याने वीजेअभावी शेतातील शेतमाल प्रक्रिया यंत्र, अवजारे, मळणी यंत्र, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे यंत्र आदी सौर ऊर्जेवर चालणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढणार आहे.शासनाने सरसकट कृषी पंपाला वीज जोडणी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला असून तो चुकीचा आहे. यापूर्वी मागणी केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जावर विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी व सौरपंप असे दोन्ही गरजेचे असून मागणीनुसार सेवा उपलब्ध करून द्यावी.- प्रशांत कोल्हेशेतकरी, वहाणगा