शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

आदिवासी एव्हरेस्टवीरांची कामगिरी कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:23 IST

जिल्ह्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील ‘एव्हरेस्टवीर’ मनीषा दुर्वे, प्रमेश आळे, विकास सोयाम, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांनी सर्वोच्च शिखर गाठून तिरंगा फडकविला. राज्य शासानाने त्यांचा यथोचित गौरव केला.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : आदिवासींच्या रोजगारांचे काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील ‘एव्हरेस्टवीर’ मनीषा दुर्वे, प्रमेश आळे, विकास सोयाम, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांनी सर्वोच्च शिखर गाठून तिरंगा फडकविला. राज्य शासानाने त्यांचा यथोचित गौरव केला. एव्हरेस्टवीरांची कामगिरी देशासह जिल्ह्यालाही कौतुकास्पद आहे. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाला प्रयत्नाचे बळ देउन एव्हरेस्टवीरांनी देशाचा व राज्याचा मान वाढविला, अशी आपुलकीची भावना माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी एव्हरेस्टवीरांप्रती व्यक्त केली.राज्यातील १८ जिल्ह्यातील आदिवासी बांधव मुख्य रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलन व बांबू कटाई व्यवसाय आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २००३ - २००४ पासून बोनस देण्याची तरतूद केली होती. त्यामुळे एका आदिवासी कुटुंबाला एका हंगामात १० ते १२ हजार रूपयांची मिळकत मिळत होती. त्यामुळे त्यांचा किमान सहा महिन्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला जात होता. यामुळे लाखोवर आदिवासी बांधवांना दिलासा मिळत होता. मात्र विद्यमान वनमंत्र्यांनी व वनविभागाने आदिवासी बांधवांच्या रोजगारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रातून केला आहे.