शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

आदिवासी एव्हरेस्टवीरांची कामगिरी कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:23 IST

जिल्ह्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील ‘एव्हरेस्टवीर’ मनीषा दुर्वे, प्रमेश आळे, विकास सोयाम, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांनी सर्वोच्च शिखर गाठून तिरंगा फडकविला. राज्य शासानाने त्यांचा यथोचित गौरव केला.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : आदिवासींच्या रोजगारांचे काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील ‘एव्हरेस्टवीर’ मनीषा दुर्वे, प्रमेश आळे, विकास सोयाम, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांनी सर्वोच्च शिखर गाठून तिरंगा फडकविला. राज्य शासानाने त्यांचा यथोचित गौरव केला. एव्हरेस्टवीरांची कामगिरी देशासह जिल्ह्यालाही कौतुकास्पद आहे. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाला प्रयत्नाचे बळ देउन एव्हरेस्टवीरांनी देशाचा व राज्याचा मान वाढविला, अशी आपुलकीची भावना माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी एव्हरेस्टवीरांप्रती व्यक्त केली.राज्यातील १८ जिल्ह्यातील आदिवासी बांधव मुख्य रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलन व बांबू कटाई व्यवसाय आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २००३ - २००४ पासून बोनस देण्याची तरतूद केली होती. त्यामुळे एका आदिवासी कुटुंबाला एका हंगामात १० ते १२ हजार रूपयांची मिळकत मिळत होती. त्यामुळे त्यांचा किमान सहा महिन्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला जात होता. यामुळे लाखोवर आदिवासी बांधवांना दिलासा मिळत होता. मात्र विद्यमान वनमंत्र्यांनी व वनविभागाने आदिवासी बांधवांच्या रोजगारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रातून केला आहे.