शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

पारदर्शकतेसाठी ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेद्वारेच निवडणूक घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:12 IST

भारतातील विविध राज्यांमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जात आहे. मात्र, हे मशीन पारदर्शी नसल्याने मतदार व विविध पक्षांचे नेते तसेच निवडणुकांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ शंका व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देमागणी : तहसीलदारांना कृती समितीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : भारतातील विविध राज्यांमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले जात आहे. मात्र, हे मशीन पारदर्शी नसल्याने मतदार व विविध पक्षांचे नेते तसेच निवडणुकांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ शंका व्यक्त करीत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएस मशीनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावी, अशी मागणी एस.सी., एस.टी., ओबीसी कृती संसाधन समितीने तहसीलदार सोनाली आडेपवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.यशवंत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावा, अ‍ॅट्रासिटी कायदा सक्षम करावा, संविधान दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून घोषित करावा, सामान्य विद्यापीठातून बहिर्गत विद्यार्थी म्हणून परीक्षा देता यावी, अतिक्रमित घरमालकांना पट्टे द्यावेत, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. देशातील धर्मांध राजकारणाविषयीही निवेदनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देताना निलकंठ झाडे, ईश्वर जनबंधू उपस्थित होते. निवेदनावर मोतीलाल देशमुख, सुदाम राठोड, योगेश नंदनवार, सचिन लोखंडे आदी कार्यर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत. उपविभागीय अधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले आहे.