शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

वाहतूक पोलीस वर्दळ सोडून निर्जनस्थळी

By admin | Updated: May 12, 2016 01:10 IST

उन्हाळा म्हटलं की लग्न सराई आणि वाहतूक पोलिसांसाठी अनुकूल कालावधी. या काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा फुरसतीचा हंगाम असते.

चिंधीचक : उन्हाळा म्हटलं की लग्न सराई आणि वाहतूक पोलिसांसाठी अनुकूल कालावधी. या काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा फुरसतीचा हंगाम असते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना व मजूर लोकांना सवड असते आणि याच कारणाने शेतकरी व ग्रामीण भागातील मजूर आपल्या मुला-मुलीचे लग्न उरकून टाकण्याच्या बेतात असतात. पण याहीपेक्षा सुगीचे दिवस वाहतूक पोलिसांना आले आहे. त्यामुळेच वाहतूक पोलीस या दिवसात वर्दळीचे ठिकाण सोडून निर्जनस्थळी कर्तव्य बजावताना दिसतात.वाहतून पोलिसाची नियुक्ती वर्दळ स्थळावर वाहतूक व्यवस्था चोख राहावी, वाहतुकीवर नियंत्रण राहावे, कोणीही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक वर्दळीच्या चौकात होत असते.परंतु लग्नसराईमध्ये सदर वाहतूक पोलीस अगदी विपरीत स्थळी तैनात होत असतात आणि वरात घेऊन आलेले ट्रक, ट्रॅक्सी, सुमो आदी चारचाकी वाहनांवर चालानच्या नावावर हजारो रुपये उकळले जातात. प्रत्यक्षात चालानसुद्धा फाडल्या जात नाही. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत भर नाही तर वाहतूक पोलिसाच्या खिशात भर पडत आहे. (वार्ताहर)