शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

वाहतूक पोलीस वर्दळ सोडून निर्जनस्थळी

By admin | Updated: May 12, 2016 01:10 IST

उन्हाळा म्हटलं की लग्न सराई आणि वाहतूक पोलिसांसाठी अनुकूल कालावधी. या काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा फुरसतीचा हंगाम असते.

चिंधीचक : उन्हाळा म्हटलं की लग्न सराई आणि वाहतूक पोलिसांसाठी अनुकूल कालावधी. या काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा फुरसतीचा हंगाम असते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना व मजूर लोकांना सवड असते आणि याच कारणाने शेतकरी व ग्रामीण भागातील मजूर आपल्या मुला-मुलीचे लग्न उरकून टाकण्याच्या बेतात असतात. पण याहीपेक्षा सुगीचे दिवस वाहतूक पोलिसांना आले आहे. त्यामुळेच वाहतूक पोलीस या दिवसात वर्दळीचे ठिकाण सोडून निर्जनस्थळी कर्तव्य बजावताना दिसतात.वाहतून पोलिसाची नियुक्ती वर्दळ स्थळावर वाहतूक व्यवस्था चोख राहावी, वाहतुकीवर नियंत्रण राहावे, कोणीही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये, या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक वर्दळीच्या चौकात होत असते.परंतु लग्नसराईमध्ये सदर वाहतूक पोलीस अगदी विपरीत स्थळी तैनात होत असतात आणि वरात घेऊन आलेले ट्रक, ट्रॅक्सी, सुमो आदी चारचाकी वाहनांवर चालानच्या नावावर हजारो रुपये उकळले जातात. प्रत्यक्षात चालानसुद्धा फाडल्या जात नाही. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत भर नाही तर वाहतूक पोलिसाच्या खिशात भर पडत आहे. (वार्ताहर)