शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

आजची शेती कर्जबाजारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी

By admin | Updated: June 2, 2017 00:38 IST

आजची शेती परवडणारी नसून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी झाली आहे.

नरेश पुगलिया : कर्जमुक्तीसाठी बळीराजाने जागे व्हावेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आजची शेती परवडणारी नसून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी झाली आहे. विदर्भातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे. यापूर्वीच्या सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा केला होता. मागील तीन वर्षांत शेतमालाचे भाव कमालीचे घसरले. केंद्र सरकारने देशातील उद्योगपतींची दीड लाख कोटींचे कर्ज माफ केले. मग शेतकऱ्यांचे का नाही, असा सवाल करुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. नरेश पुगलिया यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी संपाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा पाठींबा पत्रकार परिषदेत जाहीर केला. कर्ज मुक्तीसाठी बळीराजानेही जागे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या संपाचे राज्यात लोन पसरत आहे. विदर्भातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासाठी शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत गांधी चौकात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.शेतकरी जगेल तर देश जगेल याचे भान राज्य व केंद्र सरकारने ठेवावे व ताबडतोब शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करावी. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन हमी भावाची घोषणा करावी, अशी मागणीही पुगलिया यांनी यावेळी केली.लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतमालाला अत्यंत कमी भाव आहे ही कबुली देत होते. सत्ता प्राप्ती झाल्यास कृषी उत्पादनास लागतपेक्षा ५० टक्केपेक्षा जास्त मुनापा हे वचनसुद्धा दिले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.यावेळी नंदु नागरकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, रामभाऊ टोंगे, वसंत मांढरे, गजानन गावंडे, नगरसेवक संजय महाडोळे, डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, नगरसेवक नीलेश खोब्रागडे उपस्थित होते.