शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तिवारी गटाची अखेर भाजपाशी फारकत

By admin | Updated: December 19, 2015 00:47 IST

शहर विकासासाठी मनपातील काँग्रेसचे रामू तिवारी-लहामगे गटाने भाजपाला पाठिंबा दिला आहे.

विकासात सहकार्य नाही : तिवारी-लहामगे गटाचा आरोपचंद्रपूर : शहर विकासासाठी मनपातील काँग्रेसचे रामू तिवारी-लहामगे गटाने भाजपाला पाठिंबा दिला आहे. मात्र हा पाठिंबा परत घेत असल्याची माहिती तिवारी-लहामगे गटाने दिली. यामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.भाजपात प्रवेश घेण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव टाकण्यात आला. मात्र या गटाने काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडून व लोकप्रतिनिधीकडून त्यांची उपेक्षा केली जात आहे. परिणामी हा निर्णय घ्यावा लागल्याचेही यावेळी रामू तिवारी आणि संतोष लहामगे यांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांच्या कक्षात तिवारी आणि लहामगे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. याबाबत यापूर्वी अनेकवेळा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार नाना श्यामकुळे यांच्याशी चर्चा केली. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. या नेत्यांच्या आपसी मतभेदामुळे शहर विकासावर परिणाम होत आहे. मनपा आयुक्तांची कार्यप्रणालीही नगरसेवकविरोधी आहे. त्यामुळे मनपातील कामकाज प्रभावित होत आहे. समर्थन परत घेतल्याचे अधिकृत पत्र लवकरच भाजपाला दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. समर्थन परत घेतल्याने भाजपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांच्या पदावर काही परिणाम होणार नाही. याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जायचे आहे, असे सांगितले. उपमहापौर वसंता देशमुख यांनी मात्र याबाबत कॉंग्रेस नगरसेवकांशी चर्चा केली जाईल, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)