शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मध विक्रेत्यांवर गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ

By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST

भारतीय बाजारपेठ एवढी अविश्वासाच्या भोवऱ्यात सापडली आहे की, विक्रेत्यांना आपल्या मालाच्या गुणवत्तेचे प्रमाणक सिद्ध केल्याशिवाय खरेदीदार...

नागभीड : भारतीय बाजारपेठ एवढी अविश्वासाच्या भोवऱ्यात सापडली आहे की, विक्रेत्यांना आपल्या मालाच्या गुणवत्तेचे प्रमाणक सिद्ध केल्याशिवाय खरेदीदार तो माल किंवा सामान विकत घ्यायला तयार होत नाही. नागभीडमध्ये हाच प्रकार घडत आहे. येथे मध विक्रेत्यांनी मधाचे पोळे दाखविले तेव्हाच नागरिकांनी ते मध विकत घेतले.बाजारपेठेत भेसळीचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक ब्रॉन्डेड वस्तुच्या डुप्लीकेट वस्तु बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची अवस्था अतिशय संभ्रमीत झाली आहे. एखादी अस्सल वस्तु समोर असेल, तरी ती अस्सलच आहे. यावर तो विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे अस्सलतेवर प्रश्नचिन्ह तयार होतात. तालुक्यातील जंगल परिसरात राहणाऱ्या मध विक्रेत्यांसमोर नेमका हाच प्रश्न निर्माण झाला आहे. जंगलातील रानमेवा आणि मध गोळा करून त्याची विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय आणि तोही परंपरेने चालत असलेला पण हल्ली भेसळीच्या युगात लोक त्यांच्या मालाच्या गुणवत्तेवरच शंका घेऊ लागल्याने आपला माल खरोखरच अस्सल आहे, हे सिद्ध करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नागभीड येथे काही मध विक्रेते मध विक्री करण्यासाठी आले तेव्हा, त्यांनी सोबत मधाचे पोळेही आणले होते. याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी ‘लोकमत’ला सांगितलेली आपबिती खरोखरच धक्क करणारी आहे.ते म्हणाले, आम्ही नुसता मध विक्रीला आणत होतो तेव्हा आमच्या मधावर लोक नानाविध शंका घेऊन विकत घेण्यास नकार द्यायचे. पण आता मधा सोबत मधाचे पोळे आणत आहोत, तेव्हापासून मध विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)