शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय“ म्हणण्याची शेतकऱ्यावर वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST

सिंदेवाही : यावर्षी धान पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचे आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला. शेतीसाठी ...

सिंदेवाही : यावर्षी धान पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचे आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला. शेतीसाठी लावलेला पैसा निघत नसल्याने ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय“ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

यावर्षी पाऊस पाणी चांगला असल्याने धान पीक जोमात आले होते. मात्र धान पिकावर रोगांचे आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा ही लागलेला खर्च जास्त आलेला आहे. त्यामुळे आलेल्या उत्पादनात कसे उदरनिर्वाह करायचा या चिंतेमध्ये शेतकरी सापडला आहे. या ना त्या कारणाने शेतकरी संकटात सापडत असून मायबाप सरकार कोणत्याच प्रकारची मदत करीत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी नाराजी निर्माण आहे. एका एकरामध्ये चार ते पाच पोती धान होत आहे. काहींना दहा-बारा पोती धान झाले. मजुरीमध्ये वाढ झाली. शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. सरासरी ४ हजार रुपये धानाला भाव मिळणे अपेक्षित होते. पण अडीच हजार भाव देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. तालुक्यात धान्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असतानासुद्धा अनेक शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची रक्कमसुद्धा मिळत नसल्याने विमा कंपनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.