शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

बाधित तरुण हजाराच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे.

ठळक मुद्देतरुणांनो सावधान : कोरोना नियमांचे करा पालन, अन्यथा परिस्थिती जाईल हाताबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग सध्या जिल्ह्यात झपाटाने वाढत आहे. विशेष म्हणजे हा संसर्ग तरुणांमगध्ये अधिक होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वयांचा विचार केला तर १९ ते ४० या वयोगटातील बाधितांच्या संख्या हजाराच्या आसपास पोहचली आहे. या वयोगटात तब्बल ९८४ जण बाधित झाले आहे. एकूण १७९९ रुग्णांच्या तुलनेत ही टक्केवारी ६० टक्क्याहून अधिक आहे.यावरून तरुणांनाच कोरोनाची अधिक बाधा होत असल्याने तरुणांनी आता गंभीर होणे गरजेचे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे. एकूण १७९९ रुग्णांपैकी ९८४ रुग्ण १९ ते ४० वयोगटातील आहेत. तरुणांनीच आतागंभीर होणे गरजेचे झाले आहे.सोशल डिस्टन्सिंग गेले कुठे?चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिलता असली तरी सध्या लॉकडाऊन सुरूच आहे. छोटेमोठे दुकानात, प्रतिष्ठानामध्ये, हॉटेल्स व इतर ठिकाणी संबंधितांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही प्रतिष्ठानांमध्ये याचे पालन होताना दिसत नाही. याशिवाय नागरिकही नियमांचे पालन करताना दिसत नाही.मास्क नाकाच्या खालीघराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेषता वाहतूक पोलीस या नियमांचे सक्ती पालन करायला भाग पाडत आहे. मात्र अनेकजण कारवाइच्या भीतीने मास्क वापरताना दिसत आहे. अनेकजणांना मास्क कसा घालावा, हेदेखील कळालेले नाही, असे दिसते. अनेकजण मास्क नाकाच्या खाली उतरवून ठेवतात. मात्र अशाने संसर्गाचा धोका टळत नाही.१०८१ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या एक हजार १७९९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात अ‍ॅन्टिजेन चाचणी चालू असल्याने बाधितांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र यात समाधानाची बाब अशी की या आजारातून बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत १०८१ बाधित उपचाराअंती बरे होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. ही टक्केवारी ६० टक्क्याहून अधिक आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या