शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
4
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
5
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
6
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
7
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
8
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
9
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
10
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
11
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
12
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
13
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
14
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
15
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
16
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
17
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
19
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
20
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:29 IST

स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी पॅनल पद्धतीच्या निवडणुकीचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने बहुसदस्यीय ...

स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी पॅनल पद्धतीच्या निवडणुकीचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाचा आदेश धडकल्यानंतर प्रशासनाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. मनपा प्रशासन आयोगाकडे अहवाल सादर करणार होते. या पद्धतीबद्दल मतदार व राजकारण्यांत उत्सुकता निर्माण झाली. शिवाय, पॅनल पद्धतीमुळे फायदा कोणाला होईल, याबाबत आडाखे मांडणे सुरू झाले. मनपात भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. सरकारने अचानक पवित्रा बदलवून पुन्हा बहुसदस्यीय पद्धतीनेच निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे.

बॉक्स

अशी राहील बहुसदस्यीय पद्धत..

निवडणुकीत एकसदस्यीय पद्धतीमुळे एका प्रभागातील उमेदवार सहज निवडून येतात. अपक्षांची संख्या वाढून घोडेबाजाराला ऊत येऊ शकतो. दमदार नगरसेवकांचा प्रभाव मोडीत काढून पक्षांचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी बहुसदस्यीय पद्धत आणल्याची विरोधकांत चर्चा आहे. या पद्धतीमुळे एकाच प्रभागात प्रभाव सिद्ध न करता जवळच्या चार प्रभागात ताकद सिद्ध करावी लागते.

बॉक्स

एका मतदाराला तिघांना द्यावे लागणार मत

एकसदस्यीय प्रभागरचनेतील एका लहान प्रभागातील जनसंपर्काशिवाय त्या सदस्याला तीन- चार बहुसदस्यीय प्रभागात कर्तृत्व सिद्ध करावे लागते. एकमेकांवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. एका मतदाराला तिघांना मत द्यावे लागणार आहे.

बॉक्स

पालिकेतील सध्याची स्थिती

मनपामध्ये सध्या १७ प्रभागातून ६६ नगरसेवक प्रतिनिधित्व करतात. भाजप व मित्रपक्ष मिळून ३८ नगरसेवकांची सत्ता आहे. बहुसदस्यीय पद्धतीत कोण बाजी मारणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

नगरसेवक म्हणतात...

राजकीय पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिक राहून जनतेची कामे करणाऱ्यांना काही फरक पडत नाही. एका प्रभागातून सदस्य किती राहतात हा मुद्दा गौण आहे. पक्षानेही काम करणाऱ्यांनाच प्राधान्य द्यावे.

-नंदू नागरकर, नगरसेवक व माजी शहराध्यक्ष काँग्रेस, चंद्रपूर

कोट

एकसदस्यीय पद्धतीमुळे वॉर्डाचा विकास होतो. संबंधित नगरसेवकाची जबाबदारी निश्चित होते. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देतो. लोकसभा व विधानसभा क्षेत्रात एकच प्रतिनिधी असतो. मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का नाही.

-सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक, चंद्रपूर