शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

तीन एकरातील गहू व चण्याचा ढीग जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:16 IST

बाखर्डी : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने तीन एकरातील गहू आणि चणा या पिकाची कापणी करून शेतातच ढिगारा ...

बाखर्डी : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने तीन एकरातील गहू आणि चणा या पिकाची कापणी करून शेतातच ढिगारा रचून ठेवला होता. अज्ञात इसमाने आग लावून हा ढिगारा जाळला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये शेतकऱ्याचे १ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषी इसमावर कार्यवाही करण्याची मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.

लखमापूर येथे दादाजी सीताराम पाचभाई यांचे शेत आहे. त्यांनी यावर्षी रबी हंगामात गहू आणि चणा पीक घेतले होते. पिकाची कापणी करून शेतातच ढिगारा रचून ठेवला होता. थ्रेशर मिळताच मळणी करण्याचा शेतकऱ्याचा बेत होता. मात्र, रात्री आग लागल्याचे कळताच शेतात धाव घेऊन पाहणी केली असता तीन एकरांतील गहू व चणा जळून खाक झाला होता. हाताशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.