शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

त्या आगीपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते

By admin | Updated: March 27, 2016 00:36 IST

पै-पैसा लावून आणि हाडाची काडं करून त्यांनी उभे केलेले घरे जळत होती आणि त्यातही पाषाणाच्याही हृदयाला पाझर फोडतील,..

लाखोंचे नुकसान : आगग्रस्तांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली आपबितीघनश्याम नवघडे नागभीडपै-पैसा लावून आणि हाडाची काडं करून त्यांनी उभे केलेले घरे जळत होती आणि त्यातही पाषाणाच्याही हृदयाला पाझर फोडतील, अशा त्या आगेत सापडलेल्या चिमुकल्याचा टाहो ते ऐकत होते. पण ते काहीच करू शकत नव्हते. आगीचे रूपच एवढे रौद्र होते की, तिच्यापुढे काहीच चालत नव्हते. येनोलीवासीय ‘लोकमत’ जवळ आपबिती सांगत होते.मन हेलावणारी ही घटना नागभीड तालुक्यातील येनोली येथे शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास घडली. बाळापूरपासून हे गाव चार किमी अंतरावर असले तरी पूर्णत: जंगलव्याप्त आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम २५० ते ३०० आहे. त्यातही आदिवासी ढिवर समाजाची या गावात संख्या अधिक आहे. शुक्रवारी आपले जेवण वगैरे आटोपून गावकरी चौकात चर्चेसाठी नेहमीप्रमाणे बसले. गावातील नान्हे आणि कुभले कुटुंबियसुद्धा या चर्चेत सहभागी झाल होते. घरात मुलगा झोपला आहे, म्हणून त्यांनी त्याच्याजवळ दिव्याचा प्रकाश राहावा या हेतूने दिवा लावला आणि बाहेरून दाराची कडी लावून ते सुद्धा चर्चेत सहभागी झाले. नेमका याच दिव्याने घात केला. दिवा पडला की कशाच्या तरी धक्क्याने तो पडला, हे कळायला मार्ग नाही. पण याच दिव्याने घराला आग लागली आणि ती सर्वत्र पसरली. पाहता-पाहता आगीने संपूर्ण घर कवेत घेतले. जवळच चौकात चर्चा करीत असलेल्या लोकांच्या लक्षात ही आग आली. लोक आग विझविण्यासाठी धावले. मिळेल त्या ठिकाणावरुन पाणी आणून आग विझवू लागले.याचवेळी घरात झोपलेल्या अर्जुन दिवाकर नान्हे हा तिसरीत शिकणारा चिमुकला चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूप्रमाणे आगीच्या लोळात पूर्णपणे सापडला होता. दाराची कडी बाहेरून बंद असल्यामुळे त्याला बाहेरून पळता येत नव्हते. आगीमुळे दाराची कडी काढून त्याला बाहेर काढणे कोणाच्याच हाती उरले नव्हते. काही वेळाने आगीने आपले रौद्ररूप शमविल्यानंतर त्या चिमुकल्या अर्जुनला बाहेर काढण्यात आले. या आगीत अर्जुन ७० टक्के जळाल्याची माहिती आहे. आता तोे नागपूरच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.सदरप्रतिनिधीने येनोली या गावाला भेट दिली असता, घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत होती. आपली नेहमीची कामे सोडून गावातील नागरिक विषण्ण नजरेने या घटनेचीच चर्चा करीत होते. गावावर एखादे संकटच कोसळले अशी भावनाच त्याच्यांत दिसून आली.वीज पुरवठ्यासाठी केला होता अर्जयावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, पिडीत कुटुंबियांनी दोन वर्षांपूर्वीच बीपीएलसाठी असलेल्या योजनेतून वीज पुरवठ्यासाठी अर्ज केला होता. पण संबंधित विभागाकडून त्यांच्या अर्जाची दखलच घेण्यात आली नाही. अर्जाची वेळीच दखल घेण्यात आली असती तर त्यांच्यावर रॉकेलचा दिवा लावण्याची वेळ आली नसती व अशी घटनाही घडली नसती.तहसिलदारांची तत्परताआगीची माहिती समजताच येथे कालपरवाच रूजू झालेले तहसिलदार समीर माने यांनी आपल्या ताफ्यासह रात्रीच येनोलीला भेट दिली. पिडीत कुटुंबाचे संसारपयोगी संपूर्ण साहित्यच आगीत भस्म झाल्याने प्रत्येकी दहा किलो अन्न धान्याची व्यवस्था केली, अशी माहितीही गावकऱ्यांनी दिली.