शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

१२ दिवसांपासून त्यांची पायी मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:01 IST

मुळचे मध्य प्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असलेले हे मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे गेले होते. जेमतेम आठ दहा दिवस काम केले आणि देशात कोरोनाने थैमान घालणे सुरू केले. सरकारने या आजारास आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मजुरांनाही त्याचा फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : बारा दिवस झालेय. त्यांची पायपीट सुरू आहे. त्यांना त्यांच्या गावी पोचायला आणखी चार ते पाच दिवस लागतील. तेव्हाच त्यांची ही पायपीट थांबणार आहे आणि त्यांचा जीव भांड्यात पडणार आहे.मुळचे मध्य प्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असलेले हे मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे गेले होते. जेमतेम आठ दहा दिवस काम केले आणि देशात कोरोनाने थैमान घालणे सुरू केले. सरकारने या आजारास आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मजुरांनाही त्याचा फटका बसला. कंत्राटदाराने काम बंद करुन मजुरीही देणे बंद केले. या मजुरांजवळ जे काही शिल्लक होते त्यावर काही दिवस भागले. त्यानंतर उपासमार होऊ लागल्याने त्यांनी गावाचा रस्ता धरला. तीन महिला, त्यांची दोन छोटी मुले व आठ पुरूषांचा हा जत्था शुक्रवारी नागभीडवरून पायदळ जात असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपली आपबिती कथन केली. यातील शिवकुमार डोंगरे व अशोक वैद्य यांनी सांगितले की, १२ दिवसांपूर्वी हैद्राबाद सोडले. दिवसभर प्रवास करायचा आणि रात्री एखादे गाव बघून मुक्काम करायचा. अशाप्रकारे आतापर्यंत साडेसहाशे ते सातशे किमीचे अंतर कापून झाले आहे. सोबत महिला व लहान मुले असल्यामुळे त्यांना प्रवास हळू करावा लागत आहे. या प्रवासातील आठवणी सांगताना त्यांनी सांगितले की, वाटेत आम्हाला कधीही उपासी राहावे लागले नाही. प्रत्येक ठिकाणी सहकार्य मिळाले. गावी पोचायला आणखी चार दिवस तरी लागतील असे सांगून समोर निघून गेले.

टॅग्स :Labourकामगार