शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना टीईटी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:32 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी डी.एड. (पदविका) आणि बी.एड. (पदवी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची टीईटी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात ...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी डी.एड. (पदविका) आणि बी.एड. (पदवी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची टीईटी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात सन २०११ पासून शिक्षक भरतीप्रक्रिया बंद असल्याने टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणारे अनेक विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिले आहेत. त्यात २०१७ पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू झालेली भरतीप्रकिया मध्यंतरीच थांबली आहे. मागील दोन वर्षांपासून टीईटी परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. शालेय शिक्षण विभागाने टीईटी परीक्षा घेण्याची घोषणा आवेदन अर्ज मागविले आहे. या परीक्षेला केवळ पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी पात्र असून, शिक्षक पदाच्या भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापासून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दूर ठेवल्याने नाराजी होती. शालेय शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता डी.एड. आणि बी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थांना टीईटी परीक्षा देण्याची संधी दिली आहे. ही बाब विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थांना दोन वर्षे वाट पहावी लागणार नाही. शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने विद्यार्थांचे हित लक्षात घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतल्याचा दावा भाजयुमो चंद्रपूर महानगर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केला आहे.