शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

लोकसंख्या निकषावर तेली समाजाला आरक्षण हवे

By admin | Updated: August 7, 2014 23:53 IST

राज्यातील एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या तेली समाजाची आहे. तर ओबीसी प्रवर्गात ३६२ जातींञचा समावेश आहे. या ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेली समाजाच्या

आठ टक्क्यांची मागणी : समरित यांचे निवेदनचंद्रपूर : राज्यातील एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या तेली समाजाची आहे. तर ओबीसी प्रवर्गात ३६२ जातींञचा समावेश आहे. या ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेली समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता या आरक्षणातून समाजाला पूर्ण न्याय मिळत नसल्याने तेली समाजाला आठ टक्के आरक्षण दिले जावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश समरित यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. ज्या समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास झाला नाही, अशा समाजाचा दर्जा उंचाविण्यासाठी आरक्षण देण्याची घटनेत तरतुद आहे. मात्र अलिकडच्या काळात मतांच्या राजकारणावर डोळा ठेवून आरक्षण दिले जात असल्याने अन्य समाजघटकांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. भविष्यात मागस घटकांसमोर अंधकारमय आयुष्य जगण्याची पाळी येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने अलिकडेच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. राज्याची एकूण लोकसंख्या ११.८७ कोटी आहे. यात सर्वाधिक लोकसख्या अनुसूचित जातीची, त्यानंतर मराठा व कुणबी समाजाची आहे. १९६२ ते २०१४ या काळात मराठा समाजाचे अनेक आमदार निवडून आले. याच काळात तेली समाजाचेही आमदार निवडून आले. मात्र मराठा आमदारांच्या तुलनेत त्यांची संख्या कमी आहे. यामुळे तेली समाजाला आपला विकास साधता आला नाही. या समाजाच्या आर्थिक विकासाठी किमान आठ टक्के आरक्षण द्यावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)