शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

चार दिवसांपासून नळांचे पाणी बंद

By admin | Updated: May 28, 2016 01:08 IST

तळोधी (बा.) शहरात दोन पाण्याच्या टाकी असताना गेल्या चार दिवसांपासून नळाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बोंब आहे.

तळोधी (बा.) : तळोधी (बा.) शहरात दोन पाण्याच्या टाकी असताना गेल्या चार दिवसांपासून नळाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बोंब आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडे- तिकडे भटकंती करावी लागत आहे.तळोधी (बा.) शहराची लोकसंख्या १५ हजाराच्या वर असून त्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी येथे दोन पाण्याच्या टाकी उपलब्ध आहे. मात्र यावर्षी सर्वच नदी, नाले आटले असताना तसेच ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, बोअलवेलचा आधार घ्यावा लागत आहे. येथील जनता मात्र पिण्याच्या पाण्यासाठी नियमित पाणी पट्टीकर भरत असताना लोकांना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या चार दिवसापासून पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. येथील जनतेसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने जनतेसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी तळोधीवासीय जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)