शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:58 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी हे गुजरात राज्यातील बनासकांठा येथील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर जीवघेणा हमला करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा महिला काँग्रेसची निदर्शने : केंद्र शासनाच्या कृतीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी हे गुजरात राज्यातील बनासकांठा येथील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर जीवघेणा हमला करण्यात आला. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व दोषींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा महिला काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केली आहे. सरकारच्या विरोधात या पदाधिकाºयांनी घोषणाबाजी करून हल्ल्याचा निषेध केला.यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, उपाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, सपना गलगट, पुष्पा चुधरी, सुमन उंदीरवाडे, आशा म्हशाखेत्री, दर्शना सोरते, सुरेखा जांभुळकर, शशिकला सहारे, संघमित्रा राजवाडे, सोनू बुरांडे, पुष्पा भैसारे, कुंदा सोनटक्के, ललिता लाडे, ललिता वानखेडे, पुष्पा बातमवार, निर्मला गुरनुले, चुडादेवी बारसागडे, यमुना जुमनाके, अर्चना नागापुरे, गीता बोरकर, बबीता ढोक, अनुराधा वनकर, मंदा नंदनवार, अहिल्याबाई सहारे यांच्यासह जिल्हा महिला काँग्रेसच्या इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.केंद्र शासनाने सद्य:स्थितीत दडपशाहीचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. भाजपची सत्ता आणण्यासाठी केंद्र शासन अनेक वाममार्गांचा वापर करीत आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वानखेडे यांनी दिला आहे.