शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

डेंग्यू, मलेरियाबाबत उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आहे. मात्र मनपाकडून केवळ थातूरमातूर फवारणी केली जात ...

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आहे. मात्र मनपाकडून केवळ थातूरमातूर फवारणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. परिणामी डेंग्यू व मलेरियाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मनपा आयुक्ताना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताच जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहे. डेंग्यूने काही जणांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाकाळात स्वच्छतेची गरज असताना मनपाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी डासांचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष तनुजा रायपुरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी शहर सचिव मोनाली पाटील, उपाध्यक्ष सुलभा चांदेकर, छाया थोरात, अनिता जोगे, सचिव पौर्णिमा जुनघरे, सुविधा बांबोळे, प्रेमीला बेडले, वॉड शाखा अध्यक्ष मंजुषा निरंजने, पुजा धोटे, ज्योती जीवने, शिल्पा शेंडे, अंजू देवगडे, ललिता शेळके, सुजाता ढोरे आदी उपस्थित होते.